तीयल
लागणारे साहित्य : वांगी (लहान) – 4, लहान कांदे – 10, लाल तिखट – 1 चमचा, धणे पावडर – 2 चमचे, हळद – अर्धा चमचा, ठेचलेली मिरी – अर्धा चमचा, चिंचेचे पाणी – अर्धा कप, मोहरी – 1 चमचा, नारळ (खोवलेला) – 1 कप, मेथी…
लागणारे साहित्य : वांगी (लहान) – 4, लहान कांदे – 10, लाल तिखट – 1 चमचा, धणे पावडर – 2 चमचे, हळद – अर्धा चमचा, ठेचलेली मिरी – अर्धा चमचा, चिंचेचे पाणी – अर्धा कप, मोहरी – 1 चमचा, नारळ (खोवलेला) – 1 कप, मेथी…
माणसाच्या दैनंदिन जीवनात प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक ठिकाणी प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. लोक सकाळी झोपेतून उठल्याबरोबर दात घासताना ब्रश घेतात. आपल्या दैनंदिन जीवनाची पहाट प्लास्टिकच्या वापराने सुरू होते. भारतात वर्षभरात 20 लाख टन प्लास्टिक तयार होते. कंगवा, बादल्या, नळ, चप्पल, टेबल, खुर्च्या, इलेक्ट्रिक फिटिंगचे…
औद्योगिक आणि इतर क्षेत्रात प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे प्लास्टिकच्या वस्तूंना मोठी मागणी आहे. खुर्च्या, टेबल, फर्निचरपासून ते स्वयंपाकघरातील अनेक वस्तूंपर्यंत सर्व काही प्लास्टिकचे बनवले जात आहे. आकर्षक, वापरण्यास सुलभ, कमी वजन आणि कमी किमतीमुळे प्लास्टिकच्या वस्तू ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. प्लास्टिकच्या बाटल्या प्लास्टिक उत्पादनांपैकी एक महत्त्वाचा…
कोथिंबीरीची लागवड भारतातील बहुतेक सर्व राज्यात केली जाते. कोथिंबीरीला देशभरात वर्षभर मागणी असते. कोथिंबीरीची लागवड कोणत्याही हवामानात करता येते. अतिपावसाचा प्रदेश वगळता महाराष्ट्रातील हवामानात वर्षभर कोथिंबीरीची लागवड करता येते. उन्हाळयात तापमान 36 अंश सेल्सिअसच्या वर गेल्यास कोथिंबीरीची वाढ कमी होते. कोथिंबीरीच्या पिकासाठी मध्यम कसदार आणि…
राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. या मंदिरात राम, सीता, लक्ष्मण,लक्ष्मी,गणेश या देवतांच्याही मूर्ती आहेत.सन १८५७ च्या बंडानंतर येथे एक बाबा बसायला लागले. पाताळेश्वरच्या शेजारील टेकडीवर ते रहायचे. या बाबांचे बालपण सोलापूरजवळील होनमुर्गी या गावी व्यतीत झाले. त्यांना लोक ‘जंगली महाराज’ असे म्हणत. सन…
महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात रमणीय असा ‘हर्णे समुद्रकिनारा’ आहे. हे मुंबई आणि पुण्यातील रहिवाशांसाठी एक उत्तम पर्यटनस्थळ आहे. हा विस्तारित खडकाळ किनारा आणि स्वच्छ काळ्या वाळूत विशाल पसरलेला आहे. हा समुद्रकिनारा ‘मुरुड हरणाई’ नावाच्या छोट्या शहरात आहे. येथून जवळच दुर्गादेवीचे एक अतिशय प्राचीन मंदिर आहे. या…
महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्यातील ‘तुमसर’ तालुक्यात ‘अंबागड’ हा एक सुंदर किल्ला आहे. किल्ल्याचे बांधकाम, त्यावरील वास्तू यांचे पुरातत्त्व खात्याने संवर्धन केल्यामुळे हा किल्ला उत्तम अवस्थेत आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी पायऱ्या बांधल्यामुळे किल्ल्यावर जाणेही सोपे झाले आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हनुमान मंदिरात राहण्याची सोय होवू शकेल. किल्ल्यावर पिण्याचे…
पवई तलाव हा मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मुंबईतील तीन तलावांपैकी सर्वात प्रसिद्ध तलाव असून मुंबईतील एक नितांतसुंदर ठिकाण आहे. या तलावातून मुंबईतील काही भागात पाणीपुरवठा केला जातो. तलावाच्या बाजूला जलशुद्धीकरण प्रकल्प आहे. येथे मुलांना खेळण्यासाठी लहानसे सुंदर उद्यान आहे. येथे उडणारे कारंजे पाहणाऱ्यांच्या मनास आनंद देणारे…
भाऊ आणि बहिणीचे नाते सर्वात मौल्यवान आहे. या नात्यामध्ये एकमेकांबद्दल प्रेम आणि आपुलकीसोबतच आदराची भावना असणे आवश्यक आहे. अनेकवेळा कळत-नकळत कुटुंबातील वातावरण बिघडून जाते.हे सुंदर नाते कटुतेने भरू लागते. जर भाऊ-बहिणींमध्ये एकमेकांबद्दल आदराची भावना नसेल, तर ते एकमेकांचे महत्त्व तितक्या गांभीर्याने समजत नाहीत. म्हणूनच लहानपणापासूनच…
हात आणि बोटे सुंदर दिसण्यासाठी महिला नखांवर रंग (नेलपेंट) लावतात. नखांना रंग देऊन सजविण्याचे अनेक प्रकार आजकाल बाजारात दिसतात. निरनिराळ्या प्रकारच्या रंगांचे आजकाल नखांवर प्रयोग केले जातात; मात्र बऱ्याच वेळेस हे रंग चुकीच्या पद्धतीने लावण्यामुळे नखांचे सौंदर्य बिघडते; कारण या रंगांमध्ये हानिकारक रसायने असतात. नखांना…
तांदूळ हे भारतीय खाद्यपदार्थांमध्ये समाविष्ट असलेले महत्त्वाचे धान्य आहे. हे जरी खरे असले, तरी पांढरा तांदूळ हा मधुमेहाच्या रुग्णांसाठी विषासमान मानला जातो. पांढऱ्या तांदूळामुळे शरीरातील साखरेची पातळी वाढू शकते. मधुमेह हा असा आजार आहे, ज्यामध्ये भरपूर आहार टाळावा लागतो. मधुमेहींकरिता एक भात असा आहे, जो…
साहित्य : अर्धा किलो भेंडी, २ मध्यम आकाराचे कांदे, ५ हिरव्या मिरच्या बारीक चिरून, ४ लसूण पाकळ्या बारीक चिरून, २ चमचे तेल, अर्धा लहान चमचा हळद पावडर, चवीनुसार मीठ. कृतीभेंडी चांगली धुवून सुती कापडाने पुसून घ्या. आता त्याचे छोटे तुकडे करा. कांदा धुवून सोलून त्याचे…
लाकडाला पर्याय म्हणून आज जगभरात प्लायवुडचा वापर केला जात आहे. आपल्या देशात शेकडो वर्षांपासून प्लायवुडचा वापर होत आहे. मागील शतकांमध्ये, प्लायवुडचा वापर वस्तू वेष्टनबंद करण्यासाठी केला जात असे. चहाची वाहतूक करताना चहा सुरक्षित रहावा, म्हणून प्लायवूडचा वापर चहा बंद करण्यासाठी प्रथम केला गेला. प्लायवूडचे खोके…
भारतात सरबत, फळांचा रस, सोडा, गार पाणी यासारख्या पेयपदार्थ विक्रीच्या क्षेत्रात अलिकडच्या वर्षांत लक्षणीय वाढ झाली आहे. ही पेये अल्कोहोल नसणारी आहेत. फळे, काजू, मुळे, औषधी वनस्पतींच्या इतर स्त्रोतांपासून नैसर्गिक ‘फ्लेवर’ तयार केले जातात. भारतातील लोकप्रिय पेयांमध्ये ‘बिस्लेरी’, ‘माझा’, ‘स्प्राइट’ आणि ‘फ्रुटी’ यांचा समावेश आहे….
‘टरबूज’ हे मूळ दक्षिण आफ्रिकेतील फळ आहे. टरबूजाच्या रसामध्ये प्रथिने, खनिजे आणि कार्बोहायड्रेट्ससह 92% पाणी असते. जपानमध्ये काचेच्या पेटीत टरबूज वाढवतात. टरबूजांची लागवड प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब, राजस्थान, मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये केली जाते. टरबूज खोल, सुपीक आणि पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत चांगले वाढते….
मुंबईतील गोराई येथे उभारण्यात आलेला विश्व विपश्यना पॅगोडा हा जगातील सर्वात मोठा खांबरहित पॅगोडा आहे. हे ठिकाण पर्यटनस्थळ म्हणून नावारुपास आले आहे. जगभरातून पर्यटक येथे भेट देत असतात. दरदिवशी या पॅगोडाला १.५ ते २ हजार पर्यटक भेट देत असतात. गौतम बुद्धांच्या स्मृतीचिन्हांची जपणूक करण्यासाठी सन…
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणारा उरणचा पिरवाडी समुद्रकिनारा म्हणजे सुट्टीमध्ये बच्चेकंपनीसाठी आनंदाची पर्वणीच! नवी मुंबई, ठाणे जिल्हा, मुंबई शहर – उपनगर इथून अनेक पर्यटक या समुद्रकिनाऱ्याला हमखास भेट देतात. पिरवाडी समुद्रकिनारा गाठण्यासाठी उरणपर्यंत सार्वजिनक बस वाहतुकीची सोय आहे. त्याचप्रमाणे रस्तेमार्गे किंवा रेल्वेनेही आपण उरणपर्यंत जाऊ शकतो….
अजिंठा सातमाळा रांगेत पूर्व-पश्चिम दिशेने कांचन किल्ला आहे. हा किल्ला नाशिक जिल्ह्यात आहे. ‘कांचनबारीची लढाई’ याच किल्ल्याच्या परिसरात झाली होती. शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मुघलांबरोबर ही लढाई झाली. ‘बारी’ या शब्दाचा अर्थ खिंड असा आहे. या खिंडीमार्गे होणाऱ्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘कांचन’ किल्ल्याची निर्मिती केली गेली…
पेंच व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्राच्या सीमेवरील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून त्याचे मोठे क्षेत्र मध्यप्रदेश राज्यात आहे. मध्यप्रदेशातील ‘छिंदवाडा’ जिल्ह्याचा भाग या राष्ट्रीय उद्यानाने व्यापला आहे. या उद्यानाचे नाव ‘पेंच’ या नदीवरून पडले आहे. या नदीचा प्रवास उत्तरेकडून दक्षिणेच्या दिशेने आहे. महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्याशी हा…
मुले ऐकत नाहीत, हट्ट करतात, अभ्यास नीट करीत नाहीत, उलटून बोलतात म्हणून आई-बाबांचा संताप होतो. त्या संतापातून मुलांना मारले जाते. मुले तात्पुरती ऐकतात, हट्ट सोडतात.. पण म्हणून मुलांना मारल्याने शिस्त लागली असे होत नाही. मुलांना मारण्याचे परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होऊन त्याचा परिणाम मुलांच्या वर्तनावर, त्यांच्या…
महिलांच्या सुंदरतेमध्ये भर घालतात ते म्हणजे दागिने ! चेहर्यावरील मेकअप, केशरचना आणि साड्यांसह दागिन्यांमुळे स्त्रीचे सौंदर्य अधिक खुलून येते. प्रत्येक महिलेकडे वेगवेगळ्या पद्धतीचा दागिन्यांचा ‘सेट’ हा असतोच. कोणत्या कार्यक्रमात कसे दागिने वापरायचे हेदेखील ती ठरवत असते. तसे तर आज काल बाजारात विविध प्रकारचे आकर्षक दागिने…
लिंबू पाणी पिणे आरोग्यासाठी लाभदायक आहे. लिंबू पाणी मुळातच चवदार असते. या पाण्यात अनेक पोषकतत्त्वे असतात. हे पाणी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. लिंबू पचनासाठीही खूप प्रभावी मानले जाते. लिंबामध्ये जीवनसत्व-सी भरपूर प्रमाणात आढळते. वजन कमी करण्यासाठीही लिंबू पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. अनेकजण सकाळची सुरुवात…
पोह्यांसाठी साहित्य : पोहे २ कप, तेल १ मोठा चमचा, मोहरी १ लहान चमचा, जिरे १ लहान चमचा, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या १-२, शेंगदाणे पाव कप, कांदा अर्धा कप (उभा चिरलेला), हळद अर्धा लहान चमचा, साखर १ लहान चमचा, मीठ चवीनुसार, उकडलेल्या एका बटाट्याचे मध्यम आकाराचे…
प्रत्येक घरात विद्युत उपकरणे अत्यावश्यक आहेत. प्राचीन काळी रॉकेलचे दिवे प्रकाशासाठी वापरले जायचे. तंत्रज्ञान बदलामुळे आज प्रत्येक घरात विविध उपकरणांसाठी वीज वापरली जाते. विजेचा वापर केवळ घरातील दिवा लावण्यासाठी केला जात नाही, तर विजेवर चालणाऱ्या अनेक उपकरणांसाठी केला जातो. गेल्या काही वर्षांत सरकारने वीजनिर्मिती वाढविण्याकडे…
लोणचे बनविण्याचा व्यवसाय हा घरगुती पातळीपासून ते मोठ्या उद्योगापर्यंत करता येणारा महत्त्वपूर्ण व्यवसाय आहे. लोणचे हा भारतीयांचा सर्वात आवडता पदार्थ आहे. लोणचे जेवणातील स्वादिष्टता वाढवते. बाजारातील प्रचंड मागणीवर आधारित असणारा हा व्यवसाय सोपा आणि अधिक फायदेशीर आहे. तुम्ही फक्त रु. 10000 च्या माफक गुंतवणुकीत लोणच्याचा…