तूप-मसाले भात
साहित्य : बिर्याणीचा तांदूळ – 2 कप, साजूक तूप – 5 ते 6 चमचे (विकतचेही तूप चालेल), लवंगा – 4 ते 5, लिंबाचा रस, मिरी – 4 ते 5, चिरलेले कांदे – 2, तमालपत्र – 2, वेलची – 4, दालचिनी – 2 काड्या, काजू –…
साहित्य : बिर्याणीचा तांदूळ – 2 कप, साजूक तूप – 5 ते 6 चमचे (विकतचेही तूप चालेल), लवंगा – 4 ते 5, लिंबाचा रस, मिरी – 4 ते 5, चिरलेले कांदे – 2, तमालपत्र – 2, वेलची – 4, दालचिनी – 2 काड्या, काजू –…
कोविडच्या वेळी वैद्यकीय क्षेत्रातील अनेक शब्द जनसामान्यांच्या रोजच्या वापरात रूढ झाले. आपण वैद्यकीय क्षेत्रात रोज वापरात येणाऱ्या मास्क, हातमोजे, सॅनिटायझर, पीपीई कीट, केस झाकायला टोपी यांसारख्या गोष्टी रोज वापरू लागलो. या गोष्टींपैकी शस्त्रक्रियेच्या वेळी वापरले जाणारे हातमोजे म्हणजेच ‘ग्लोव्हज्’ उद्योगाबद्दल जाणून घेऊया. या उद्योगातून मिळणारा…
वर्षभरातून एकदाच खायला मिळणाऱ्या आंब्याला देशविदेशातून मागणी आहे. मार्चपासून आंब्याची चाहूल बाजारात लागू लागते. तो जूनपर्यंत मुक्कामी असतो. त्यामुळे कमी महिन्यात जास्त नफा करून देणारा असा हा ‘आंबा विक्री व्यवसाय’. आंब्याचा रस हल्ली प्रक्रिया उद्योगामुळे आपण वर्षभर चाखू शकतो. त्याचप्रमाणे तंत्रज्ञानातील सुधारणेमुळे आंब्याचे विविध पदार्थ…
फणस हे नगदी पीक आहे. त्यामुळे याची शेती ही नेहमी फायद्याची शेती मानली जाते. कोकण आणि दक्षिण भारतात या जोरावर अनेक प्रक्रिया उद्योग उभे आहेत. पक्क्या फणसाएवढाच कच्च्या फणसापासून तयार केलेले पदार्थही चविष्ट आणि रुचकर असतात. त्यामुळे कच्च्या आणि पक्क्या दोन्ही स्वरुपातील फणसांना बाजारात विशेष…
महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात श्री विठ्ठलाची परमभक्त संत जनाबाईंचे समाधीस्थान आहे. अनेक भाविकांची पावले यादिशेने वळतात. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी असलेल्या गोदावरीच्या काठावर हे सुंदर समाधी मंदिर आहे. परभणी जिल्ह्यात गंगाखेड हा एक तालुका आहे. गोदावरीच्या तीरावर शांतपणे विसावलेला हा तालुका म्हणजे संत जनाबाईचे जन्मस्थान आहे….
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील पालघर या शहरापासून सुमारे 14 किलोमीटर अंतरावर दांडी सागरकिनारा आहे. पालघर येथून दांडी किनाऱ्यावर जाण्यासाठी स्थानिक कॅब किंवा ऑटो-रिक्षा भाड्याने घेऊ शकता, दांडी किनारा फार सुंदर आहे. येथील सोनेरी वाळू आणि अप्रतिम हिरवाई लक्षवेधी आहे. दांडी किनारपट्टीवर लांबपर्यंत चालण्याचा अनुभव घेता येतो….
महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद किल्ला हे एक आश्चर्यच मानले जाते. ह्याला औरंगाबादमध्ये ‘औरंगाबाद किल्ला’ असेही म्हटले जाते. या किल्ल्याचे पहिले नाव दौलताबाद नसून ‘देवगिरी’ असे होते. महंमद बिन तुघलक या दिल्लीच्या सुलतानाने आपली राजधानी दिल्लीहून देवगिरी किल्ल्यावर स्थलांतरित केली. त्यावेळी त्याने देवगिरीचे नाव बदलून ‘दौलताबाद’…
महाराष्ट्राचा भुगोल अभ्यासताना सहस्रकुंड धबधबा वाचनात येतोच. नांदेड जिल्ह्यातील धबधब्यांपैकी पर्यटकांची गर्दी खेचून आणणारा हा एक धबधबा आहे. पैनगंगा नदीवर हा धबधबा आहे. या धबधब्यांना भेट द्यायची झाल्यास पर्यटक माहूर येथील रेणुकादेवी मंदिर, दत्त शिखर, अनुसया मातेचे मंदिर पाहू शकतात. पैनगंगा नदीचा उगम बुलढाणा जिल्ह्यात…
स्वयंपाक ही एक कला आहे. याचे ज्ञान प्रत्येक व्यक्तीला असणे आवश्यक आहे. या कलेचे ज्ञान नसेल तर अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून रहावे लागून नुकसानच जास्त होईल. पालकांनी लहानपणापासूनच मुलांना छोट्या-छोट्या गोष्टी करायला शिकवल्या पाहिजेत. मुलांचे लाड करण्याच्या ओघात त्यांना काम कसे सांगावे, अशा विचाराने त्यांचा अगदीच…
जगातील प्रत्येक व्यक्तीला सुंदर दिसावे असे वाटते. यासाठी विविध प्रकारच्या सौंदर्य उत्पादनांचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. रसायनयुक्त सौंदर्यप्रसाधने उत्पादने तुम्हाला काही क्षणांसाठी सुंदर आणि तरुण बनवतात, यात शंका नाही, परंतु त्यांचा दीर्घकाळ वापर त्वचेसाठी धोकादायक ठरू शकतो. खरे तर, सौंदर्य उत्पादने त्वचेवर कार्य करतात; परंतु…
प्रवासादरम्यान वाहनांमध्ये उलटी होण्याचा त्रास अनेकांना असतो. बस किंवा कारमधून प्रवास करताना अनेकदा मळमळ येते. त्यावर उपचार करण्याकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर आपल्याबरोबरच प्रवासातील साथीदारांनाही प्रवासाचा आनंद घेता येत नाही. कारण असेही काही लोक असतात, ज्यांना दुसऱ्याला उलटी करताना पाहून मळमळ येते. जर आपणांस…
साहित्य:अर्धा कप मूगडाळ, २ किंवा ४ लसणीच्या पाकळ्या, १ कप खोवलेला नारळ, ३ चमचे खोबरेल तेल, २ चमचे तूप, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हळद, गरजेप्रमाणे कढीपत्ता. कृती : कृती : एका जाड बुडाच्या भांडयात तूप गरम करुन घ्या. त्यात मूगडाळ तांबुस रंगाची होईपर्यंत भाजून…
🌌 आजची प्रमुख ग्रहस्थिती आणि विशेष ग्रहसंयोग : शनिवार, दिनांक 28 जून 2025 आज शनी आणि चंद्राच्या योगामुळे कुंभ राशीच्या व्यक्तींना संयम आणि भावनिक समजूतदारपणाची गरज भासेल. शुक्राची कृपा प्रेमसंबंधात गोडवा आणेल, तर गुरूच्या शुभ दृष्टीमुळे सामाजिक प्रतिष्ठा आणि जबाबदाऱ्या वाढतील. मंगळाच्या स्थितीमुळे अचानक खर्च…
जेवल्यावर थोडं तरी गोड खाण्याची इच्छा ही खूप जणांना होते. त्यात रोज वेगळा गोड पदार्थ हवा अशी मागणी असते. किमान मुंबईमध्ये आपण गल्लोगल्ली मिळाईची दुकाने बघतो. त्या दुकानांत रंगीबेरंगी, विविध चवीच्या मिठायांची रेलचेल असते. कोणती मिठाई घ्यावी, हा प्रश्न आपल्या प्रत्येकाच्या मनात निर्माण होतो; तर…
‘प्रिंटिंग प्रेस’ म्हणजे सर्व प्रकारच्या कागदांवर मजकूर छापण्यासाठीचा छापखाना. हा व्यवसाय वर्षभर चालणारा असतो. वर्षभर अनेकजण लग्नपत्रिका, कार्यक्रमाच्या आमंत्रण पत्रिका, दिनदर्शिका, पुस्तके, वह्या इत्यादी प्रकारच्या वस्तुंची छपाई करुन घेत असतात. या व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल, यंत्रसामग्री, जागा आणि इमारतीची संपूर्ण किंमत यावर हा व्यवसाय किती…
फरसबीची भाजी अनेकांना आवडते. फरसबी पुलावासह अनेक पदार्थांची लज्जत वाढवते. ही भाजी वेलवर्गीय आहे. ही रोपे नेहमीच्या रोपांप्रमाणेच वाढतात, म्हणून त्यांना कोणत्याही अन्य गोष्टींची आवश्यकता नसते. फरसबी अतिशय लवचिक असतात. ती सूर्यप्रकाशात आणि सावलीतही चांगली वाढतात. अर्धवट सूर्यप्रकाश मिळेल अशी जागा निवडा. फरसबी झुडूपवर्गीय नसल्याने…
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी देखणी व अप्रतिम शिवमंदिरे आहेत. काही शिवमंदिरे तर प्राचीन असून ती उत्तम कलाकृतीचे दर्शन घडवितात. धाराशिवमध्ये असेच एक माणकेश्वर हे एक सुंदर शिवमंदिर आहे. शिव दर्शनाबरोबरच मुद्दामहून हे मंदिर पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते. या जिल्ह्यातील भूम तालुक्यात हे मंदिर असून मंदिराचे कोरीवकाम…
ज्येष्ठ साहित्यिक आरती प्रभू यांच्या लेखणीने अजरामर केलेला शांत, सुखद समुद्रकिनारा म्हणजे सिंधुदुर्गातील कोंडुरा किनारा आहे. वेंगुर्ला तालुक्यात माडांच्या सावलीत अलगद विसावलेला हा किनारा म्हणजे निसर्गरम्यतेची मस्त अनुभूती आहे. हा किनारा वेंगुर्ला तालुक्यात आहे. या किनाऱ्यावर पांढरीशुभ्र वाळू, आणि अजस्त्र लाटांनी अणकुचीदार झालेले मोठे- मोठे…
महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्यांपैकी कंधारचा किल्ला एक आहे. नांदेड जिल्हयातील कंधार तालुक्यात हा किल्ला आहे. इतिहासात डोकावून पाहिल्यास, सुरुवातीला राष्ट्रकूट राजा तिसरा कृष्ण याने या किल्ल्याच्या बांधकामास सुरूवात केल्याचे समजते. राष्ट्रकुल घराण्यात हा किल्ला राजधानी होता. पुढील काळात हा किल्ला जिंकणारे राजे या किल्ल्याच्या बांधकामात भर…
परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांसाठी महत्व्णपूर्ण असणारे येलदरी धरण हे पर्यटकांसाठी एक मनमोहक ठिकाण आहे. हे धरण पूर्णा नदीवर बांधले आहे. पूर्णा ही गोदावरीची एक प्रमुख उपनदी आहे. महत्वाचे म्हणजे या धरणामुळे परभणी, जिंतूर, वसमत व हिंगोली जिल्ह्याचा पाणीप्रश्न सुटला आहे. या धरणाजवळ पर्यटकांसाठी दोन…
अलीकडे मुलांची विद्युत उपकरणांशी जवळीक वाढली आहे. कुटुंबात रमणे, नातेवाईकांशी वेळ घालविणे, संवाद साधणे या गोष्टी अभावाने दिसू लागल्या आहेत. स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही हे सर्व मुलांच्या आयुष्याचा एक भाग बनले आहेत. आपल्या दिवसातील अनेक तास मुले स्क्रीनकडे बघत घालवतात. मुले फोन आणि लॅपटॉप पाहण्यात बराच…
ज्याला सुंदर दिसणे आवडत नाही, असा क्वचितच कोणी असेल. मुलगा असो किंवा मुलगी, प्रत्येकजण आपल्या लूकची विशेष काळजी घेताना दिसतात. भुवया आपल्या लूकमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. घरगुती उपायांनी आपण आपल्या भुवया जाड करू शकता. आजच्या नव्या युगात जाड भुवयांचा ट्रेंड खूप वाढला आहे. त्यामुळे चेहरा…
मान आणि पाठदुखी ही अलिकडची सार्वत्रिक समस्या झाली आहे. पूर्वी साधारण वयाच्या चाळीशीनंतर या समस्येने अनेकजण त्रस्त असत. आजकाल किशोरवयीन मुलांपासूनच या तक्रारी सुरू होतात. हे दुखणे थंडीमुळे असेल, असा अंदाज बांधला जातो. परंतु यामागे हवामानापेक्षाही स्वत:चे चुकीचे वागणे जास्तकरुन कारणीभूत आहे. कामाच्या ठिकाणी कार्यालयांमध्ये…
साहित्य : कारले (पातळ काप)-2 कप, खोबऱ्याचे पातळ काप – अर्धा कप, हिरव्या मिरच्या (लांब चिरलेल्या) -4, लाल तिखट – 1 चमचा, हळद-अर्धा चमचा , तळण्यासाठी खोबरेल किंवा तिळाचे तेल,मीठ. कृती:कारल्याचे पातळ काप पाण्यात धुवून घ्यावेत. त्याचे पाणी काढून टाकावे. लाल तिखट, हिरव्या मिरच्या, नारळाचे…
ज्याची समुद्रावर सत्ता तोच खरा सम्राट असं युद्धनीती सांगते. शिवाजी महाराज देखील हे मानायचे म्हणूनच त्यांनी सशक्त आरमार उभं केलं. म्हणूनच भारतीय नौदल छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांना “भारतीय नौदलाचे जनक” मानते. भारतीय नौदलाने ही आपल्या वकुबाला साजेशी कामगिरी आजवर केली आहे. १९७१ च्या भारत-पाकिस्तान…