केशव बालाजी देवस्थान
लातुरमधील औसा तालुक्यात केशव बालाजी देवस्थान आहे. आंध्रप्रदेशातील तिरुमलाच्या धर्तीवर हे मंदिर उभारले असून मंदिराला भव्य सभामंडप आहे. वैविध्यपूर्ण बांधकाम आहे. शहराच्या वर्दळीपासून दूर टेकडीवर निसर्गम्य वातावरणात हे मंदिर आहे. वर्षातून दोनवेळा येथे मोठे धार्मिक कार्यक्रम होतात. हे मंदिर सर्व दिवस सकाळी 6 वा.पासून रात्री…
बेताळभाटी किनारा
बेताळभाटी किनारा हा कोलवा आणि माजोर्डा या किनाऱ्यादरम्यान आहे. पर्यटकांमध्ये हा ‘सनसेट बीच’ म्हणून प्रसिद्ध आहे. येथे सूर्यास्ताची चित्तथरारक दृश्ये दिसतात. बेताळभाटी किनाऱ्याला भेट देण्यामागचे दुसरे कारण म्हणजे येथे डॉल्फिन पहायला मिळतात. येथे गेल्यावर स्थानिक मच्छिमारांना सुंदर डॉल्फिन स्पॉटिंगसाठी घेऊन जाण्याची विनंती केल्यास ते तुम्हाला…
बिष्टा किल्ला
नाशिक जिल्ह्यातील बागलाण भागात बिष्टा, कर्हा , दुंधा, अजमेरसारखे किल्ले आहेत. सटाणा तालुक्यातील दुंधेश्वर डोंगररांगेवर हे किल्ले आहेत. या किल्ल्याचा वापर चौकीचा किल्ला म्हणून जात होता. ‘बिष्टा’ किल्ला ‘बिजोट्याचा किल्ला’ या नावानेही ओळखला जातो. हा किल्ला ‘कोटबेल’ गावापासून जवळ आहे. ‘कोडबेल’ हे गाव ‘बिष्टा’ किल्ल्याच्या…
कपिलधार धबधबा
बीड जिल्ह्यातील काही पर्यटनस्थळांपैकी श्री क्षेत्र कपिलधार हे एक मनोहर ठिकाण आहे. बीड शहराच्या दक्षिणेला १९ किमी. अंतरावर मांजरसुभा हे गाव आहे. बीड, अहमदनगर उस्मानाबाद व अंबेजोगाईस जाणारे रस्ते याठिकाणी एकत्र येतात. येथे टेकड्यांच्या परिसरात ‘कपिलधार’ नावाचा धबधबा आहे. कपिलधार येथे मन्मथस्वामी यांची संजीवन समाधी…
समुद्रातील द्वारका पाहण्याची सुवर्णसंधी
गुजरात सरकार समुद्रात बुडालेले द्वारका शहर पर्यटकांना दाखविणार आहे. यामुळे समुद्राच्या तळाशी तीनशे फूट खालवर असलेल्या श्रीकृष्णाच्या द्वारकेचे भाविकांना दर्शन घेता येणार आहे. देशात प्रथमच अशा प्रकारचे धार्मिक पर्यटन होणार आहे. भारतीय पुरातत्व विभागाने पाच हजार वर्षांपूर्वी समुद्रात बुडालेली श्रीकृष्णाची द्वारका नगरी शोधून काढली आहे….
भुवया व पापण्यांचे सौंदर्य
सुंदर डोळे चेहऱ्याच्या सौंदर्यात भर घालतात. भुवया आणि पापण्या हलक्या किंवा अगदी बारीक असतील तर आपल्या डोळ्यांचे सौंदर्य कमी होणे स्वाभाविक आहे. ‘थ्रेडिंग’ आणि ‘प्लकिंग’मुळे काही महिलांच्या भुवया आणि पापण्यांवरील केस कमी होतात, किंवा काही महिलांचे केस कमी होतात. मुळातच कमी केस असल्यास ते पेन्सिलने…
मॅग्नेशियम समृध्द अन्नपदार्थ
मॅग्नेशियमने समृध्द अन्न आपल्या शरीरासाठी पोषक आहे. मॅग्नेशियमची कमतरता व्यक्तीला लवकर वृद्धत्वाकडे घेऊन जाते. प्रथिने, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम शरीराच्या विकासासाठी, शरीरास शक्ती मिळण्यासाठी आणि हाडे मजबूत करण्यासाठी देखील आवश्यक आहे. त्यामुळे त्यांची कमतरता लवकरात लवकर पूर्ण करणे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. ही कमतरता आपण…
पिठाचे स्वादिष्ट लाडू
साहित्य : गव्हाचे पीठ – एक कप, देशी तूप – एक कप, पिठीसाखर – कप, सुका मेवा – अर्धा कप, वेलची पावडर अर्धा लहान चमचा. कृती : पिठाची पिन्नी बनविण्यासाठी प्रथम एका कढईत देशी तूप टाकावे. मध्यम आचेवर गरम करावे. आता त्यात पीठ घालावे. आणि…
सकारात्मकता महत्वाची
नकारात्मकतेने भरलेल्या वातावरणात स्वत:ला शांत आणि सकारात्मक ठेवणे फार कठीण आहे. अशा वातावरणात जास्त वेळ राहिल्याने मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्यावर उपाय शोधणे महत्त्वाचे आहे.सकारात्मक वातावरणात आपण अधिक आनंदी आणि अधिक उत्साही राहू शकता. नकारात्मकतेपासून दूर राहण्यासाठी वेळ काढून अशा गोष्टी कराव्यात, ज्यामुळे…
भारतीय सीमांवर सुरक्षा अधिक मजबूत
भारतीय सीमा सुरक्षा दलाने देशाच्या सीमांवर सतर्कता वाढवली असून, लष्कराच्या सहकार्याने संयुक्त सीमा व्यवस्थापन सुरू केले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पश्चिम सीमेवर विशेष योजना राबविण्यात आली आहे. पंजाब, राजस्थान, जम्मू–काश्मीर आणि गुजरातसारख्या सीमावर्ती भागांमध्ये रात्रीच्या गस्तीसह नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. बांगलादेश सीमेलगतही चौकशी, गस्त…
न्यूझीलंड चीन यांच्यात नवीन व्यापार करार
न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन चीनच्या राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी चर्चा करण्यासाठी बेइजिंग येथे आले आहेत. हा त्यांच्या कार्यकाळातील चीनचा पहिला अधिकृत प्रवास असून, त्यांनी येथे व्यापार, शिक्षण, पर्यटन आणि सुरक्षा यासारख्या महत्वाच्या विषयांवर संवाद साधला . या भेटीचे मुख्य लक्ष व्यापार संबंध मजबूत करण्यावर केंद्रित…
देशातील आदिवासी समाजाच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल
देशातील आदिवासी समाजाच्या जीवनशैलीत गेल्या काही वर्षांत मूलभूत आणि क्रांतिकारी बदल घडून आले आहेत. अनेक दशके दुर्लक्षित राहिलेला हा समाज आता शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सामाजिक सन्मानाच्या दृष्टीने स्वतःचा ठसा उमटवत आहे. केंद्र आणि राज्य सरकारांच्या योजनांसह स्वयंसेवी संस्थांच्या प्रयत्नांमुळे आदिवासी भागात विकासाचे नवे चित्र…
विमानात धूम्रपान बंदी पण ॲशट्रे ठेवणे सुरूच
आजच्या युगात प्रत्येक विमानात धूम्रपान करण्यावर सक्त मनाई आहे. तशा सूचना प्रत्येक जागी स्पष्ट लिहिलेल्या असतात. तरीही अनेकांना आश्चर्य वाटते की, जेव्हा धूम्रपानास बंदी आहे, तेव्हा विमानातील शौचालयात अजूनही ॲशट्रे का ठेवले जातात? यामागे एक महत्त्वाचे सुरक्षा कारण आहे. बहुतेक वेळा नियमांचे उल्लंघन करणारे काही प्रवासी…
हवाई सेविका बनायचे आहे
हवाई सेविका’ विषयी मुलींना फार कुतूहल असते. त्यांचे दिसणे, बोलणे, राहणीमान अशा अनेक गोष्टी शिकण्यासारख्या असतात. त्यामुळे ‘हवाई सेविका ‘ बनणे हे हजारो मुलींचे स्वप्न असते. ‘हवाई सेविका ‘ ही केवळ करिअरच्या दृष्टीनेच नव्हे तर पगाराच्या दृष्टीनेही उत्तम नोकरी आहे. ‘हवाई सेविका ‘ ची मागणीही…
चित्रपट आणि दूरदर्शन संस्था
‘भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्था’ (एफटीआयआय) ही भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत असलेली आणि केंद्र सरकारच्या सहाय्याने स्थापन केलेली एक चित्रपट संस्था आहे. महाराष्ट्रातील पुणे शहरात ती आहे. ही संस्था भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वायत्त संस्था आहे. संस्थेची स्थापना पुण्यातील…
ऑनलाइन टी-शर्ट
ऑनलाइन टी-शर्ट व्यवसाय अलीकडे चांगला वाढताना दिसत आहे. विशिष्ट लक्ष्यित व स्वारस्य आणाऱ्या गटाला हा व्यवसाय सेवा देतो. सामान्यतः ज्यांना मजेदार घोषणा आवडतात, अशा लोकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे टी-शर्टस असतात. अनेक व्यवसायांशी संबंधित घोषणा असलेल्या टी-शर्टसना मागणी असते. याशिवाय वेगवेगळ्या उत्सवावेळी, सार्वजनिक उपक्रमांमध्ये अशी टी-शर्टस बनवून…
आनंदी स्वामी मंदिर
जुन्या जालन्यात आनंदी स्वामी मंदिर हे एक आकर्षक मंदिर आहे. येथे संत आनंदी स्वामींनी समाधी घेतली. हे मंदिर दर्शनासाठी सकाळी सहा पासून रात्री नऊ वाजेपर्यंत खुले असते. आषाढी एकादशीला येथे मोठी जत्रा भरते. येथे जाण्यासाठी मात्र नियोजन करावे लागते. मराठा सरदार महादजी शिंदे यांनी हे…
सिंधुदुर्गातील गावपळण
सिंधुदुर्गात गावपळण ही एक पारंपरिक प्रथा आहे. वैभववाडी तालुक्यातील शिराळे गावात ही प्रथा सुरू आहे. सध्या या गावातील गावपळणीला सुरुवात झाली आहे. आता हे गाव पाच दिवस निर्मनुष्य असणार आहे. येथील ग्रामस्थ पाच दिवस वेशीबाहेर वसणार आहेत. हा गाव चारशे पन्नास वर्षांची परंपरा जपत आहे….
लिपस्टिक शेडची निवड
जेव्हा ओठांवरची लिपस्टिक चेहऱ्याला शोभत नाही तेव्हा चेहऱ्याचे सर्व सौंदर्य व्यर्थ ठरते. अशा परिस्थितीत, त्वचेनुसार लिपस्टिकचा रंग निवडणे खूप महत्त्वाचे ठरते. प्रत्येकाला ते माहीत असणे आवश्यक नाही. कपडे, दागिने किंवा सौंदर्य उत्पादने सर्व बदलत्या फॅशन आणि हवामानानुसार असले पाहिजेत. ओठांचा कोणता रंग आपल्याला शोभेल याबद्दल…
मूग शेती
मुगाच्या पिकासाठी जास्त पाऊस हानिकारक असतो. ज्या भागात साठ ते पंचाहत्तर सेमी पाऊस पडतो, तो कालावधी मूग लागवडीसाठी योग्य आहे. या पिकाला उष्ण हवामान लागते. मुगाची लागवड सर्व प्रकारच्या जमिनीत यशस्वीपणे केली जाते, मध्यम चिकणमाती, पाण्याचा योग्य निचरा होणारी चिकणमाती त्यासाठी उत्तम आहे. मुगाच्या शेतीसाठी…
नाटो शिखर परिषदेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था
नाटोच्या शिखर परिषदेसाठी नेदरलँड्सच्या द हाग शहरात अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे. दिनांक २४ व २५ जून रोजी होणाऱ्या या बैठकीसाठी बत्तीस देशांचे प्रमुख सहभागी होणार आहेत. रशिया–यूक्रेन युद्ध, इराण–इस्त्राईल संघर्ष आणि जागतिक सुरक्षेच्या दृष्टीने ही परिषद अत्यंत निर्णायक ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर…
इराणमधून भारतीय विद्यार्थ्यांची सुटका – ऑपरेशन सिंधु यशस्वी
इराणमधील तणावपूर्ण युद्धजन्य परिस्थितीमुळे अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षित मार्गाने मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन सिंधु’ या विशेष मोहिमेची घोषणा केली होती. या मोहिमेअंतर्गत पहिल्या टप्प्यात एकशे दहा भारतीय विद्यार्थ्यांची सुरक्षित सुटका करण्यात आली असून, हे सर्व विद्यार्थी आज पहाटे दिल्ली विमानतळावर सुखरूप पोहोचले. हे…
उन्हाळ्यात नारळ पाण्याचे फायदे
उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे असते. अशा परिस्थितीत, बहुतेक लोकांना पिंपल्ससारख्या समस्या उद्भवू लागतात. हे टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात नारळ पाण्याचा समावेश करू शकता. असे केल्याने उन्हाळ्यात तुमची त्वचा आणि शरीर दोघांनाही अनेक फायदे होतील. चला नारळ पाणी पिण्याचे फायदे जाणून घेऊया. उन्हाळ्यात नारळ…
नारळ रबडी
साहितय : 1 लिटर फुल क्रीम दूध, अर्धा कप किसलेले खोबरे, अर्धा कप खवा, साखर चवीनुसार, काजू, वेलचीपूड, बदामाचे काप, पिस्ता आणि 10 केशर धागे, सजावटीसाठी गुलाबाच्या पाकळ्या. कृती : सर्वप्रथम एका छोट्या भांड्यात १०-१५ काजू गरम पाण्यात भिजत घालून 15 मिनिटे बाजूला ठेवा. एक…
एकटेपणा टाळण्यासाठी
एकटे रहायला कोणालाही आवडत नाही. पण आयुष्य कधी-कधी माणसाला अशा वळणावर घेऊन जाते, जिथे सोबत कुणीच असत नाही. जर आपणासही एकटेपणाचा त्रास होत असेल, किंवा आपला जोडीदार आणि मित्रमंडळी आपल्यापासून दूर गेली असतील तर एकटेपणा टाळण्यासाठी काही गोष्टी जाणीवपूर्वक करायला हव्यात. स्वत:ची लोकांशी तुलना केल्याने…