केरळची कोळंबी कढी
केरळ हे समुद्रकिनाऱ्यावरील निसर्गरम्य राज्य आहे. येथील खाद्यसंस्कृती अर्थातच मासे या घटकाभोवती फिरते. केरळमधील असाच एक लोकप्रिय पदार्थ ! साहित्य : 200 ग्रॅम कोळंबी, अर्धा लहान चमचा हळद पावडर, दीड लहान चमचा मिरची पावडर, 2 मोठे चमचे स्वयंपाकाचे तेल, मूठभर कढीपत्ता, 2 सुक्या लाल मिरच्या,…
ओठांची काळजी घ्यावी
ओठांचे फुटणे सामान्य आहे. अशा वेळी व्हॅसलीन किंवा लिप बाम वापरले जातात. काही घरगुती उपायांचा अवलंब केल्यास निश्चित चांगला परिणाम जाणवतो. हिवाळ्यात कोरडे वारे वाहत असतात. त्यामुळे त्वचा कोरडी होते, ओठांनाही भेगा पडतात. ओठांची त्वचा अतिशय नाजूक असते. त्यामुळे या बदलत्या ऋतूमध्ये ओठांची विशेष काळजी…
डोळ्यांचे आरोग्य
बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना चष्मा लावावा लागत आहे. पूर्वी ही समस्या फक्त वयोवृद्धांमध्ये होती. आता लहान वयात चष्मा लावण्याची पाळी येते. कॉम्प्युटर स्क्रीनवर काम करणाऱ्या लोकांना या समस्येचा सामना करावा लागतो. जेव्हा तुमचे डोळे कमकुवत होतात तेव्हा तुमच्या डोळ्यातील बाहुल्यांना त्यांचा आकार बदलण्यास त्रास होतो. अशा…
सुतारकाम
सुतारकाम हा एक पारंपरिक व्यवसाय आहे. आजही बरेच लोक परंपरागत व्यवसाय म्हणून सुतारकाम करतात. प्राचीन काळी लाकडाचा उपयोग घर बांधण्यासाठी व इंधन म्हणून केला जात होता. त्यानंतर जलप्रवासासाठी लागणाऱ्या नौका, शेतीची अवजारे, वाहने, क्रीडासाहित्य, विविध कारखान्यांसाठी कच्चा माल, प्लायवुड, कागद वगैरे गोष्टीसाठी त्याचा उपयोग करू…
आले शेती
आले हे आरोग्यदायी मसाल्यांपैकी एक आहे. आले पदार्थाची चव वाढवते, शिवाय हे आरोग्यदायी आहे. आल्याचा वापर मसाला, औषध, सौंदर्यवर्धक म्हणून केला जातो. हिवाळ्यात खोकला, सर्दी इत्यादींवरही याचा वापर होतो. आल्याचे तेल आणि पावडर औषधांमध्येही वापरले जाते. आल्याची शेती हा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर व्यवहार असून त्याच्या लागवडीत…
चिनीमातीच्या भांड्यांचा उद्योग
चिनीमातीची भांडी बनविण्याचा उद्योग फार जुना आहे. भारतातील ठराविकच भागात तो चालतो. दिल्लीजवळ असणारे ‘खुर्जा’ गाव या उद्योगासाठी नावाजलेले आहे. चिनीमातीची भांडी ही चीनची निर्मिती आहे. चीनच्या दक्षिणेकडील ‘चेच्यांग’ प्रांतात ही माती मिळायची. मुळात, चिनीमाती हे ‘काओलिनाइट’ याप्रकारचे एक औद्योगिक खनिज असून हे चीनमध्ये सापडते,…
फळ निर्यात केंद्र
फळविक्री व्यवसाय हा एक रोजगार मिळवून देणारा व्यवसाय आहे. फळे नाशवंत असल्याने हा व्यवसाय थोडासा जोखमीचा आहे. सुरुवातीला जिथे व्यवसाय सुरु केला जाणार आहे, तेथील ग्राहक, बाजारपेठ याचा अभ्यास करून कमी प्रमाणात माल विक्रीस ठेवावा. आपल्या फळांची निर्यात करावी. यासाठी आपण फळे निर्यातीचे केंद्रही सुरु…
करडईची शेती
भारतात करडई पिकाची लागवड प्रामुख्याने तेलासाठी केली जाते. करडईच्या बियांमध्ये 24 ते 36 टक्के तेल आढळते. करडईचा वापर रंगात केला जातो. करडईपासून तयार केलेल्या रंगांची जागा सध्या कृत्रिम रंगांनी घेतली आहे. हे तेल स्वयंपाकासाठी वापरले जाते. साबण, रंग, लिनोलियम आणि त्यांच्याशी संबंधित पदार्थ तयार करण्यासाठी…
केरळचे सांबार
अर्धा कप तूरडाळ, अर्धा कप मसूर डाळ, 1 मोठे पडवळ, 8 गवारीच्या शेंगा, 6 भेंडी, 6 लहान अळूची पाने, 2 शेवग्याच्या शेंगा, एक मध्यम आकाराचे वांगे, 1 मध्यम आकाराचा बटाटा, 150 ग्रॅम काकडी, 1 मोठा कांदा,1 टोमॅटो, 3 चमचे सांबार पावडर, 10 लहान कांदे, 3…
सुंदर चेहऱ्यासाठी
आपला चेहरा सुंदर दिसावा, असे सर्वांनाच वाटत असते. यासाठी काही गरजेच्या गोष्टी तर केल्याच पाहिजेत. सुंदर चेहऱ्यासाठी दिवसातून दोनवेळा चेहरा स्वच्छ धुवा. त्यामुळे चेहरा धुलीकणापासून मुक्त होतो. पाण्यामुळे चेहऱ्यावरील त्वचा पूर्णपणे स्वच्छ आणि तेजस्वी होते. डाग, पुरळ आणि निस्तेजपणावर देखील उपचार होतात.चेहरा बर्फाच्या थंड पाण्याने…
आरोग्यदायी पनीर
पनीर आजकाल लोकांच्या जीवनशैलीचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. बर्गर, पिझ्झा, सँडविच अशा अनेक लोकप्रिय खाद्यपदार्थांमध्ये याचा वापर केला जातो. आजकाल लोकांना त्याची चव इतकी आवडू लागली आहे की जवळजवळ प्रत्येक पदार्थामध्ये त्याचा वापर केला जातो. चविष्ट असण्यासोबतच हे आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. याचे अनेक…
कोल्हापूरचे कोटीतीर्थ
कोल्हापूरमध्ये ‘कोटीतीर्थ’ नावाचे एक जुने आणि छान देवस्थान आहे. शहरातील प्रसिद्ध असणाऱ्या ‘शाहू मिल’जवळ एक मोठा तलाव असून या तलावात हे लहानसे मंदिर आहे. येथील निसर्गसौंदर्य अनुपम आहे. ‘एक रमणीय स्थान’ म्हणून या मंदिराकडे पहिले जाते. या तलावामध्ये महादेवाचे छोटे मंदिर आहे. हे मंदिर साधे…
सिंधुदुर्गातील सागरेश्वर किनारा
महाराष्ट्रातील सिंधुदुर्गात वेंगुर्ला तालुक्यात असलेला उभादांडा सागरेश्वरचा किनारा फार देखणा आहे. शिवाच्या आशीर्वादाने पावन झालेले हे रम्य सागरतीर पाहताक्षणी मन वेधून घेते. येथे शांत बसून समोरचा निळाशार समुद्र पाहण्यासाठी छानपैकी बैठक व्यवस्था केलेली आहे. हा किनारा पर्यटकांनी गजबजलेला असतो. येथील वाळूत असलेल्या खरखरीत शिंपल्यांनी पायांना…
वांद्रे किल्ला
मुंबईत असलेला वांद्रे किल्ला प्रसिद्ध आहे. सागरकिनारी असल्याने हा किल्ला पाहण्यासाठी पर्यटक येथे आवर्जून जातात. या किल्ल्याचे जतन केले असल्याने तो सुस्थितीत आहे. म्हणजे काही गोष्टी अवशेषरुपात आहेत; पण ज्या चांगल्या आहेत, त्यांचे संवर्धन केल्या गेले आहे. वांद्रे येथील ‘सी रॉक’ हॉटेलला लागून दक्षिणेकडे गेलेला…
थंड हवेचे ठिकाण सापुतारा
महाराष्ट्र-गुजरात राज्याच्या सीमेवर ‘सापुतारा’ हे थंड हवेचे ठिकाण असून वर्षभर आल्हाददायक असते. हे ठिकाण जरी गुजरातमध्ये येत असले तरी सीमेवर असल्याने तेथे महाराष्ट्रातून जाणे सुलभ आहे. त्यामुळे येथील पर्यटकांची गर्दी असते. समुद्रसपाटीपासून त्याची उंची सुमारे 3600 फूट आहे. सापुतारा येथे सूर्योदय आणि सूर्यास्त ही दोन…
बडीशेप सरबत
साहित्य: बडीशेप – अर्धा कप, साखर – चवीनुसार, लिंबू – २ लहान चमचे, काळे मीठ – चवीनुसार, आवश्यकता असल्यास मीठ – चवीनुसार, पुदिन्याची पाने – ३ किंवा ४, बर्फ, पाणी. कृती:बडीशेप स्वच्छ धुवा. यानंतर बडीशेप सुमारे २ ते ३ तास पाण्यात भिजत ठेवा. नंतर ही…
मुलांचा मानसिक विकास
अलिकडे पालक आपल्या मुलांच्या आरोग्याबाबत अत्यंत सावध असतात. आपले मूल निरोगी असावे, अशी त्यांची इच्छा असते. मुलांना केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही सर्वोत्तम करण्यासाठी केवळ आहारावर लक्ष केंद्रित करणे पुरेसे नाही. शाळा संपल्यानंतर घरातही मुलांच्या मानसिक विकासाकडे लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी पालक शाळेनंतर काही…
द्रव साबणाने त्वचा सुंदर
उन्हाळी हंगाम आला आहे आणि उन्हाळ्यासाठी योग्य शॉवरच्या नियमानुसार स्विच करण्याची वेळ आली आहे. बॉडी वॉशसह उन्हाळ्याच्या ब्लूजवर मात करण्यासाठी स्वतःला तयार करा जे त्वचेला खोलवर स्वच्छ करते आणि आनंददायी सुगंधाने ताजेतवाने ठेवते. बॉडी वॉश किंवा शॉवर जेल हा मुळात लिक्विड साबण आहे जो तुमची…
पाठदुखीला दूर पळवा
मान आणि पाठदुखी ही अलिकडची सार्वत्रिक समस्या झाली आहे. पूर्वी साधारण वयाच्या चाळीशीनंतर या समस्येने अनेकजण त्रस्त असत. आजकाल किशोरवयीन मुलांपासूनच या तक्रारी सुरू होतात. हे दुखणे थंडीमुळे असेल, असा अंदाज बांधला जातो. परंतु यामागे हवामानापेक्षाही स्वत:चे चुकीचे वागणे जास्तकरुन कारणीभूत आहे. कामाच्या ठिकाणी कार्यालयांमध्ये…
अगरबत्ती उद्योग
भारतीय अगरबत्ती उद्योग हा जागतिक स्तरावरील सर्वात सक्रिय कुटीर उद्योगांपैकी एक आहे, ज्यामध्ये दोन दशलक्ष कामगार कार्यरत आहेत. अगरबत्ती केवळ भारतीय बाजारपेठेतच नाही, तर इतर आशियाई देशांमध्येही विकली जाऊ शकते. 2017 आणि 2018 मध्ये, भारताने जपान आणि चीनसारख्या आशियाई देशांमध्ये 500 कोटीहून अधिक अगरबत्ती पाठवल्या…
बांगडी व्यवसाय
बांगड्या म्हणजे महिलांचा हातातील एक अलंकार आहे. बांगड्यांना पारंपरिक महत्त्व आहे. लहान बाळापासून ते वृद्ध स्त्रीपर्यंत बांगडी हातात असते. बांगड्या सामान्यत: धातू, लाकूड, काच किंवा प्लास्टिकपासून बनविल्या जातात. भारताच्या विविध भागात बांगड्यांना वेगवेगळे नाव आहे. ‘चूड़ी’, ‘चुरा’, ‘चौडिया’, ‘कंगन’ अशा नावांनी बांगडी ओळखली जाते. काही…
सोयाबीन शेती
सोयाबीन हे एक तेलबिया पीक आहे. सोयाबीनचे मूळ पूर्व-आशिया आहे; मात्र आता ते सर्वत्र उत्पादित केले जाते. सोयाबीनचा वापर तेल, जैवइंधन, रंग आणि इतर काही वापरासाठी देखील केला जातो. गृहिणी धान्यापासून पीठ बनविताना त्यात सोयाबीन आवर्जून टाकतात. त्यामुळे पोळी, भाकरी मऊसर होते. पाण्याचा चांगला निचरा…
विमान निर्मिती उद्योग
भारतात विमान वाहतूक सेवा अगदी उत्तम चालते; पण प्रत्यक्ष विमान निर्मिती येथे होत नाही, हे भारताचे फार मोठे दुर्दैव आहे. भारतीय विमान कंपन्या परदेशातून विमाने आयात करतात. ‘बोईंग’ या विदेशी कंपनीची स्थापना सन १९१६ मध्ये झाली. ‘एअरबस’ची स्थापना सन १९७० मध्ये आणि ‘दासो’ची स्थापना सन…
गाडी धुण्याचा व्यवसाय
चारचाकी वाहन ही आजची गरज बनली आहे. गाडी विकत घेतल्यावर ती नेहमीच चमकत राहिली पाहिजे, असे प्रत्येकाला वाटत असते. लोक कठोर परिश्रम घेऊन गाडी खरेदी करतात, त्यामुळे ती स्वच्छ ठेवण्याकडे त्याचा कल असतो. गाडी अधिक काळ चांगली राहण्यासाठी ती वेळोवेळी चांगली धुणे आवश्यक असते. अर्थातच,…
मुगाची शेती
स्वच्छ सूर्यप्रकाश आणि उष्ण हवामानात जोमाने वाढणाऱ्या मुगाची लागवड शेतकरी करतात. मागील काही वर्षांमध्ये मुगाला चांगले दर मिळू लागले आहेत. पावसाळ्याबरोबरच उन्हाळ्यातही चांगली सिंचन व्यवस्था असल्यास मुगाची शेती करता येते. मूग पीक ६० ते ६५ दिवसांत पक्व होते. या काळात पाणी नियमित द्यावे लागते. उन्हाळी…