अन्न सुरक्षेवर परिणाम नाही
इथॅनॉल मिश्रित पेट्रोलमुळे देशाच्या अन्न सुरक्षेशी तडजोड केली जात असल्याच्या दाव्यांचे केंद्र सरकारने पूर्णपणे खंडन केले आहे. देशाची ऊर्जा सुरक्षा बळकट करणे, खनिज तेल आयातीवरील अवलंबित्व कमी करणे आणि बळिराजाला शेतीमालाचा योग्य परतावा मिळवून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. १.९७ लाख कोटी रुपये…