धारूर किल्ला
बीड जिल्ह्यातील धारूर येथे राष्ट्रकुटांच्या काळात शहराचे संरक्षण करण्यासाठी ‘महादुर्ग’ नावाचा किल्ला बांधण्यात आला. याला धारूर किल्ला असे नाव आहे. त्या किल्ल्यात भर घालून त्यानंतरच्या राज्यकर्त्यांनी या किल्ल्यात नवीन बांधकामे केली. त्यामुळे आजही किल्ला व त्यातील अवशेष बऱ्यापैकी शाबूत आहेत. येथे किल्ल्याबरोबरच अंबेजोगाईचे मंदिर, लेणी,…
धाराशिव लेणीसमूह
लेणी हा कोणत्याही भागाचा एक ऐतिहासिक ठेवा असतो. त्या लेण्या संबंधित भागातील सांस्कृतिक समृद्धी वाढवितात. मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यात आकर्षक एक प्राचीन लेणीसमूह आहे. येथील शैव लेणी धाराशिवपासून ५ कि.मी. अंतरावर असून त्यांना ‘चांभार लेणी’ असेही म्हणतात. या लेण्यांसमोर एक देखणे शिव मंदिर आहे. या लेण्यांकडे…
मिरची पावडर उद्योग
लाल मिरची पावडरचा हा कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय आहे. लाल तिखटला मसाल्यांमध्ये सर्वाधिक मागणी आहे. लाल तिखट सर्व प्रकारचे पदार्थ बनवण्यासाठी वापरली जाते. भारतीय जेवणात लाल तिखटाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. आपल्या देशात हा व्यवसाय करोडो रुपयांचा आहे. या व्यवसायातील नफा पाहता लाल मिरची पावडरचा…
यु ट्युब एक व्यवसायाचे माध्यम
यु ट्यूब हे व्यवसायाचे एक उत्तम माध्यम बनले आहे. यु ट्यूबवर दररोज लाखो लोक व्हिडिओ तयार करुन शेअर करण्यात गुंतलेले असतात. नवीन चॅनेल वाढवणे सोपे नाही, परंतु योग्य रणनीती आणि कठोर परिश्रम घेऊन आपण आपले यु ट्यूब चॅनेल विकसित करुन आर्थिक कमाई करु शकता. गेन…
हिवाळ्यात केळी पिकाची काळजी
महाराष्ट्रात केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. विशेषत: खानदेशात केळीची लागवड महत्वपूर्ण असते. केळीच्या लागवडीसाठी 13 ते 40 अंश सेल्सिअस तापमान असणे आवश्यक असते. हिवाळ्याच्या काळात या पिकास फार जपावे लागते. जेव्हा किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली जाते, तेव्हा केळीच्या झाडातील द्रव पदार्थाचा प्रवाह…
नेपाळी आलू तारेको
साहित्य : 500 ग्रॅम बटाटे, पाव लहान चमचा मेथी दाणे ,४ सुक्या लाल मिरच्या, अर्धा लहान चमचा हळद पावडर, २ मोठे चमचे आले-लसूण पेस्ट,अर्धा मोठा चमचा धणेपूड, 2 लहान चमचे लाल मिरची पावडर, 1 चिमूट मिरपूड, ३ मोठे चमचे तेल, मीठ चवीनुसार. पदार्थ बनवायला सुरुवात…
स्वत:कडे दुर्लक्ष नको
आपणांस इतरांच्या मदतीस जाण्यातून आनंद मिळत असेल तर यापेक्षा दुसरे चांगले काहीही असू शकत नाही. इतरांच्या आनंदाची काळजी घेण्यात स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. स्वत:ला मागे ठेवण्याची सवय अनेक प्रकारे हानिकारक आहे. एक काळ असा येतो, जेव्हा व्यक्तीला एकटेपणा जाणवतो, उदासीन वाटू लागते. जेव्हा तो स्वतः…
मजबूत केसांसाठी
मजबूत आणि निरोगी केस सर्वांनाच हवे असतात. अलिकडच्या काळात जीवनशैलीतील बदलांमुळे महिला तसेच पुरुष सर्वांनाच केसांशी संबंधित समस्या भेडसावू लागल्या आहेत. हिवाळ्यात तर केस गळणे, केसांचा रुक्षपणा आणि केसातील कोंडा यासारख्या समस्या सामान्य असतात. शरीरातील पोषक घटकांच्या कमतरतेचा थेट परिणाम आपल्या केसांच्या आरोग्यावर होतो. आहारात…
जीवनसत्व बी 12
जीवनसत्व ‘बी 12’ हे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाचे पोषकतत्व आहे. त्याच्या कमतरतेमुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. याच्या कमतरतेमुळे थकवा, चक्कर येणे, हाता-पायांमध्ये मुंग्या येणे, अंधुक दिसणे, स्मरणशक्ती कमी होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. याचा आपल्या मज्जासंस्थेवरही तसेच एकूणच आरोग्यावर परिणाम होऊ शकतो….
शीतगृह आणि गोदाम
“शेतकऱ्यांनी आपला कांदा होळीत जाळला”, ही बातमी पाहिल्यावर अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकला असेल. त्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याला योग्य दर मिळत नसल्याने आणि तो शेतात ठेवून तसाही सडूनच जाणार आहे, म्हणून त्यांनी हा मेहनतीने पिकवलेला कांदा होळीत जाळला. यावर्षी ही बातमी झळकली पण अशा बातम्या…
खनिज संपत्तीचे उद्योगातील योगदान
अवजड उद्योगामध्ये योगदान देणारी खनिजसंपत्तीमहाराष्ट्रातील उदयोग क्षेत्रात खनिजसंपत्तीचे फार मोठे योगदान आहे. महाराष्ट्रातील सर्वसाधारण बारा जिल्ह्यांमध्ये लहानमोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती सापडते. यामुळे देशाच्या औद्योगिक प्रगतीस मोठा हातभार लागत आहे. पूर्व विदर्भ, कोकण आणि दक्षिण महाराष्ट्र या क्षेत्रात प्रामुख्याने महाराष्ट्राची खनिज संपत्ती केंद्रित झालेली आहे. पूर्व…
जाळीचा देव
जालना जिल्ह्यात अजिंठ्यापासून २८ किलोमीटर आणि बुलढाण्यापासून २५ किलोमीटरवर महानुभावपंथीयांचे ‘जाळीचा देव’ हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. महानुभाव पंथामधील भाविकांसाठी हे अत्यंत महत्त्वाचे धार्मिक ठिकाण आहे. येथे श्री चक्रधरस्वामी ही काळ वास्तव्यास होते. औरंगाबादपासून जाळीचादेव अंतर १२१ किमी आहे. जळगावपासून जाळीचा देव अंतर ९३ किमी आहे….
कोर्लई बीच
कोर्लई बीच हे मुंबईच्या लपलेल्या रत्नांपैकी एक आहे. अलिबाग शहरापासून थोड्या अंतरावर कोर्लईच्या लहान मच्छीमार गावात मुख्य समुद्रकिनारा आहे. महाराष्ट्राच्या नेहमीच्या वाळूच्या किनाऱ्याच्या उलट, पावसाळ्यात हिरव्या-पिवळ्या तणांनी, गुलाबी ऑक्सॅलिस फुलांनी आणि गवताळ कुरणांनी भरलेला हा किनारा. गरम उन्हाळ्यात आणि अत्यंत हिवाळ्यात, तथापि, मखमली आवरणाशिवाय समुद्रकिनारा…
प्रबळगड किल्ला
प्रबळगड किल्ला महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात असे आणखी दुर्गम किल्ले आहेत. जिथे कथा पर्यटकांना रोमांचित करतात. हा किल्ला माथेरान आणि पनवेल दरम्यान आहे. त्याच्या संरचनेमुळे आणि उंचीमुळे, याला भारतातील सर्वात उंच आणि सर्वात धोकादायक किल्ला म्हटले जाते. जुने किल्ले आणि वास्तू पाहणाऱ्या लोकांमध्ये हा किल्ला नेहमीच…
लवासा
महाराष्ट्रात स्थित, लवासा हे भारतातील नवीन हिल स्टेशन म्हणून ओळखले जाते. हे शहर पोर्टोफिनो या इटालियन शहरावर आधारित एक सुंदर प्रकल्प आहे. लवासा 7 टेकड्यांवर पसरलेले आहे आणि 25000 एकर क्षेत्र व्यापलेले आहे. लवासा हे सौंदर्य आणि पायाभूत सुविधांचे एक आदर्श मिश्रण आहे जे पर्यटकांना…
गारमेंट उद्योग
गारमेंट व्यवसाय हा सर्वात जुना आणि सर्वात फायदेशीर व्यवसायांपैकी एक आहे. अन्नासह कपडे हा जगण्याचा एक आवश्यक भाग आहे, जेथे लोक जास्त खर्च करतात. फॅशन आणि ट्रेंड दररोज बदलत असल्याने या व्यवसायाला उत्तम दिवस आले आहेत. उद्योजकाला अंगीकारता येतील अशा विविध कल्पना राबविता येतात. गारमेंट…
ॲल्युमिनीयम वर्क्स
पूर्वी घरांना, आस्थापनांना उघडझाप करायचे लाकडी दरवाजे असायचे. आता त्याऐवजी ॲल्युमिनीयमचे सरकते दरवाजे आले आहेत. हे दरवाजे एका साध्या आणि प्रभावी यंत्रणेवर चालतात. यात दोन किंवा अधिक ॲल्युमिनीयमचे ट्रॅक असून त्यावरुन काचेच्या खिडक्या सरकवल्या जातात. सरकते दरवाजे गंजत नाहीत. ते कारागिराकडून काढून घेऊन स्वच्छ करुन…
घरच्या घरी भाजीपाला
शेती करण्यासाठी शेतजमीनच हवी, हे सत्य आहे ; परंतु अपार्टमेंटमध्ये राहणे किंवा अंगण नसणे हा भाजीपाला पिकवण्यात सर्वात मोठा अडथळा आहे असे वाटणे, ही चुकीची बाब आहे. अगदी लहान घरातही आपण भाजीपाला पिकवू शकतो. आपल्या मोकळ्या वेळेचा सदुपयोग करू शकतो. आपण घरच्या घरी पालक, टोमॅटो,…
चटपटीत सॅलड
साहित्य – 1 कप हरभरा, १ कप मूग, २ हिरव्या मिरच्या, 2 टोमॅटो १ कांदा, 1 काकडी, अर्धा चिरलेला लिंबू, चवीनुसार मीठ, अर्धा लहान चमचा काळे मीठ. गरजेनुसार ओली कोथिंबीर.कृती – सर्वप्रथम दोन पातेल्यांमध्ये पाणी घेऊन त्यात हरभरे आणि मूग वेगवेगळे घालून रात्रभर भिजत ठेवावेत…
मुलांच्या सवयींकडे लक्ष हवे
प्रत्येक आई-वडिलांसाठी त्यांची मुले खूप खास असतात. आपल्या मुलांना चांगले आयुष्य आणि भविष्य देण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतात. पालक आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आपल्या मुलांसाठी वेचतात. तथापि, बऱ्याच वेळा आपल्या मुलांची काळजी घेण्याच्या आणि त्यांना सुरक्षित ठेवण्याच्या प्रयत्नात पालक बऱ्याचदा अशा काही गोष्टी करू लागतात,…
गौरवर्णाच्या नादात त्वचेला हानी नको
गोरेपान असावे, असे सर्वांनाच वाटत असते; परंतु गोरा वर्ण करण्याच्या प्रक्रियेत आपण आपली त्वचा खराब करू नये. आपण नियमितपणे फेअरनेस क्रीम वापरत असाल, तर अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. वास्तविक, फेअरनेस क्रीममध्ये रेटिन-ऑइल असते. हे त्वचा पांढरी करतेच पण ती पातळ देखील करते, ज्यामुळे…
पोषक पदार्थच गरजेचे
प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की आपण निरोगी रहावे. कोणताही आजार आपल्याभोवती फिरू नये. यासाठी आरोग्यदायी पदार्थांचे सेवन करतात. शरीराला जीवनसत्त्वे, प्रथिने, खनिजे यासारख्या पोषकतत्वांची गरज असते. ती पूर्ण करण्यासाठी आपण अनेक आरोग्यदायी पदार्थ आणि पेये घेतो. बाजारात असे अनेक पदार्थ उपलब्ध आहेत, जे आपल्यासाठी पौष्टिक…
केंद्रीय राखीव पोलीस दलात भरती
केंद्रीय राखीव पोलीस दलात अर्थात ‘सीआरएफ’ मध्ये देशातील सर्वात मोठी भरती होत आहे. सीआरपीएफमध्ये ‘कॉन्स्टेबल’ची दीड लाख पदे भरण्यात येणार असून केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबतची नोटीस प्रसिद्ध केली आहे. मात्र, अर्ज सुरू होण्याची आणि संपण्याची तारीख याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.केंद्रीय राखीव पोलीस दलातील ही…
एक गाव-एक गणपती
गणेशोत्सव म्हणजे एक आनंदी सोहळा असतो. काही ठिकाणचे गणेशोत्सव वैशिष्ट्यपूर्ण असतात. अनेक ठिकाणी आजही सामूहिकरित्या श्री गणेश पूजन केले जाते. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात आसनगावमध्ये ‘एक गाव-एक गणपती’ ही संकल्पना राबविली जाते. येथील ग्रामस्थ असा सामूहिक गणेशोत्सव साजरा करीत आहेत. आसनगाव येथील सूर्यवंशी क्षत्रिय समाज…
स्टेशनरी साहित्य निर्मिती उद्योग
भारतात हजारो वर्षांपासून बारा बलुतेदारी पद्धत अस्तित्वात आहे. लोहाराच्या मुलाला लोहारकाम शिकवावे लागत नाही. सुताराच्या मुलाला सुतारकाम शिकावे लागत नाही. घराघरात परंपरेने पाळले जाणारे असे व्यवसायही पुढची पिढी शिकते. व्यावसायिकांची पुढची पिढी देखील जवळजवळ व्यावसायिकच बनते. आज जग आणि काळ बदलला आहे. पारंपरिक नाही तर…