चंद्रपूरचे श्री महाकाली मंदिर
चंद्रपूरमधील महाकाली मंदिर हे ताडोबातील एक प्रेक्षणीय धार्मिक स्थळ आहे. हे चंद्रपूर शहराचे भूषण आहे. महाकाली मंदिरात दररोज भाविकांची गर्दी असते. मंगळवारी विशेष गर्दी असते. महाकाली मंदिरात जाण्यासाठी दोन प्रवेशद्वार आहेत. मागील प्रवेशद्वाराजवळ श्री गणेश आणि हनुमान मंदिर आहे. दोन्ही प्रवेशद्वारांवर पूजेचे समान मिळणारी छोटी…
मोचेमाड समुद्रकिनारा
मोचेमाड हा समुद्रकिनारा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात आहे. अत्यंत मनमोहक असा हा किनारा पर्यटकांच्या गर्दीपासून लांब आहे. या किनारपट्टीवर सुमारे २०० फूट उंचीपर्यंतच्या आकाराच्या लहानमोठ्या टेकड्या आहेत. स्वच्छ व सुंदर सागरी किनार्याबरोबरच पांढरीशुभ्र वाळू हे या किनारपट्टीचे वैशिष्ट्य आहे. या परिसरात किनार्यांवरील लाटा व सागरी…
चंदेरी किल्ला
ठाणे जिल्ह्यातील माथेरान डोंगररांगेत चंदेरी किल्ला आहे. हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील असून ट्रेकर्सच्या दृष्टीने अवघड समजला जातो. मुंबई-पुणे लोहमार्गावरून कल्याणहून कर्जतकडे जाताना एक डोंगररांग आहे. त्या डोंगरावर चंदेरीचा हा मोठा सुळका दिसतो. बदलापूर-कर्जत रस्त्यावर गोरेगाव नावाचे गाव असून येथूनच या चंदेरी किल्ल्याची वाट आहे. चंदेरीच्या…
अंबाबरवा अभयारण्य
महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात अंबाबरवा अभयारण्य विसावलेले आहे. इंग्रज काळापासून हे थंड हवेचे ठिकाण म्हणून विशेष प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राचा प्रसिद्ध मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा गुगामल राष्ट्रीय उद्यान, मेळघाट वन्यजीव अभयारण्य, नर्नाळा वन्यजीव अभयारण्य, वान वन्यजीव अभयारण्य आणि अंबाबरवा वन्यजीव अभयारण्य मिळून अस्तित्वात आला आहे. अंबाबरवा अभयारण्यात…
खाद्य तेल निर्मिती व्यवसाय
भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे. येथे गळीत धान्यापासून पारंपरिकपणे तसेच यंत्रांच्या सहाय्याने खाद्य तेल तयार केले जाते. मोहरी, सोयाबीन, कापूस, भुईमूग बियांपासून काढलेले तेल 2 वेळा शुद्ध करून बाजारात आणले जाते. सर्व समाजातील लोकांच्या दैनंदिन आहारात तेलाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. कच्चे सोयाबीन तेल…
पदार्थाला तडका देणारी मोहरी
पदार्थाला तडका देऊन चव वाढविणारी मोहरी फोडणीच्या तेलात तडतडली की सुरेख वास दरवळतो. मोहरीला हिंदीत ‘राई’, ‘बनारसी राय’, ‘काले सरसों’ म्हणतात. गुजरातीत ‘राई’, काश्मिरीत ‘सरिसा’, तेलुगुमध्ये ‘अवलु’, तमिळमध्ये ‘कडुगो’, मल्याळममध्ये ‘ कडुकू’, तर कन्नडमध्ये ‘सावे’ या नावाने ओळखली जाते. भारत मोहरी तेलाच्या लागवडीत जगातील चौथ्या…
संत्र्याचे सिरप
तापमान आधीच वाढले आहे. ते अधिक वाढणार असल्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे. आज काहीतरी वेगळे आंबटगोड, गार-गार बनवूया.संत्र्याचे सिरपलागणारे साहित्य४ संत्री, चवीनुसार साखर, २ बाटल्या सोडा, १ मोठा कप आइस्क्रीम कृतीअगदी सोपी आणि झटकन होणारी आहे. प्रथम संत्री सोलून घ्यावीत. आता या संत्र्यांच्या…
मैत्री ठेवावी जपून
आयुष्यात अनेक मित्र-मैत्रिणी असतात. त्यातील एक किंवा दोनच खास असतात. आपली खास मैत्री जपून ठेवणे आयुष्यात फार गरजेचे असते. मैत्रीला मोठे महत्त्व आहे. ती जपून ठेवली पाहिजे. एकमेकांच्या सहकार्यासाठी, भावना व्यक्त करण्यासाठी मैत्री हवीच ! मैत्री जपून ठेवण्यासाठी मित्र किंवा मैत्रिणीस कधीतरी घरी बोलवा. किंवा…
काळजीपूर्वक करावे नेल एक्स्टेंशन
हे फॅशनचे युग आहे ! प्रत्येकजण आपला ‘लूक’ आणि सौंदर्याची विशेष काळजी घेताना दिसतो. मुलगा असो किंवा मुलगी, आजकाल याबाबत खूप जागरूक झाले आहेत. विशेषत: महिला प्रत्येक प्रसंगात आकर्षक दिसण्यासाठी फार मेहनत घेतात. त्यांच्या पोशाखांपासून ते केशभूषा, पादत्राणे या सर्व गोष्टी महिलांना परिपूर्ण हव्या असतात….
आरोग्यदायी आले
आले हे भारतीय स्वयंपाकघरातील एक अत्यंत उपयुक्त आणि औषधी गुणधर्म असलेले मसाल्याचे द्रव्य आहे. त्याचा उपयोग केवळ चव वाढवण्यासाठीच नाही, तर आरोग्यदृष्ट्याही फार लाभदायक आहे. आलेमध्ये जिंजेरॉल नावाचे द्रव्य आढळते, जे सूज, वेदना आणि अपचनावर अत्यंत प्रभावी असते. गळ्याच्या खवखव, सर्दी-खोकला, थंडी यावर आलेचा काढा…
रेल्वे डबे निर्मिती उद्योग
भारतीय रेल्वेचा आशिया खंडात पहिला आणि जगात दुसरा क्रमांक लागतो. देशातील बहुतांश लोकसंख्या रेल्वेद्वारे प्रवास करते. भारतातील रेल्वे इंग्रजांनी सन 1853 मध्ये त्यांच्या प्रशासकीय सोयीसाठी सुरू केली होती. आज ती अपवाद वगळता भारतातील बहुतेक भागात विस्तारित झाली आहे. रेल्वे हे भारतातील वाहतुकीचे प्रमुख साधन आहे….
बांधकाम व्यवसाय
देशाच्या प्रगतीत बांधकाम विभाग महत्त्वाची भूमिका बजावत असतो. या व्यवसायातून पायाभूत सुविधा निर्माण केल्या जाऊन अर्थव्यवस्थेस चालना दिली जाते. यामध्ये रस्तेनिर्मिती, टोलेजंग इमारतींचे बांधकाम तसेच लहानमोठी घरे, धरणे, पूल बांधकाम यांचा समावेश होतो. बांधकाम व्यवसाय हा एक फायदेशीर असणारा व्यवसाय असला तरीही या व्यवसायाचे उत्तम…
तीळ शेती
पदार्थांना रुचकर बनविणाऱ्या तिळाचे तेल स्वयंपाकासाठी वापरले जाते. तीळ आरोग्याच्या दृष्टीनेही उत्तम आहेत. सौंदर्यप्रसाधनातही हे तेल मोलाची भूमिका बजावते. तीळ लागवडीत राजस्थान अग्रेसर आहेच; परंतु महाराष्ट्रातही तिळाचे उत्पादन विशेषत्वाने घेतले जाते. खरीप हंगाम तीळ लागवडीसाठी सर्वात योग्य असल्याचे मानले जाते. या पिकाचे वैशिष्ट्य म्हणजे तिळाची…
नाशिकचे कपालेश्वर महादेव मंदिर
नाशिक शहरातील प्रसिद्ध ‘पंचवटी’ परिसरात गोदावरीच्या काठी ‘कपालेश्वर महादेव मंदिर’ आहे. येथे भगवान शिव वास करीत होते, असे पुराणात म्हटले आहे. भगवान शंकरासमोर नंदी नसणारे हे देशातील पहिले मंदिर आहे. या मंदिराला खूप महत्त्व आहे. या मंदिराचे निर्माण बारा ज्योतिर्लिंगानंतर असल्याचे मानले जाते. या टेकडीवर…
कुणकेश्वर सागरकिनारा
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुणकेश्वर सागरकिनारा हे एक सुंदर ठिकाण आहे. येथील प्राचीन शिवमंदिरामुळे या किनाऱ्यास धार्मिक अधिष्ठान लाभले आहे. हा भाग स्वच्छ आणि वालुकामय किनारे तसेच डोंगराळ परिसरासाठी ओळखला जातो. स्वच्छ पांढरी वाळू व नयनरम्य दृश्यांसह लांब-स्वच्छ समुद्रकिनारा डोळ्यांना न्याहाळता येतो. आपल्या प्रियजनांसोबत दर्जेदार वेळ…
माहिमचा किल्ला
मुंबईत माहिमच्या खाडीजवळ माहिमचा किल्ला आहे. किल्ल्याच्या दक्षिणेला वरळी असून उत्तरेला वांद्रे आहे. सभोवतालच्या झोपडपट्ट्या व सततच्या अतिक्रमणामु़ळे हा किल्ला सध्या सुस्थितीत नाही. पोर्तुगीज अधिकारी दे मोनो याने माहीमच्या खाडीत प्रवेश करून माहीमचा किल्ला जिंकून घेतला. या किल्ल्याच्या ताब्यासाठी गुजरातचा अली शाह आणि पोर्तुगीजांमध्ये खूप…
भामरागड अभयारण्य
समृद्ध निसर्गसंपदा, हेमलकसाचा ‘लोकबिरादरी प्रकल्प’, बाबा आमटेंचा ‘आनंदवन’ आश्रम अशी प्रेक्षणीय स्थळे पाहण्याची इच्छा असणाऱ्यांनी भामरागड अभयारण्याला भेट द्यायला हवी. येथील स्थानिक ‘गोंड’ आणि ‘माडिया’ जमातीच्या आदिवासींची संस्कृती मन भारावून सोडते. चंद्रपूर जिल्ह्यात हे अभयारण्य आहे. याचे राखीव वनक्षेत्र १०४.३८ चौ.किमी. इतके आहे. विविध प्रकारचे…
मोती निर्मिती उद्योग
शिंपल्यामध्ये तयार होणारे मोती हे एक नैसर्गिक रत्न आहे. स्त्रियांच्या आभूषणातील महत्वाचा आकर्षक घटक आहे. दुर्मिळ असल्याने म्हणा, किंवा सहज उपलब्ध होत नसल्याने त्याचे बाजारमूल्य जास्त आहे. त्यामुळे पाण्यात शिंपले पाळून मोत्यांचे उत्पादन घेण्यासाठी मोती निर्मिती उद्योग सुरु करणे फायदेशीर आहे. मोती हे रत्न दागिने…
कॅटरिंग व्यवसाय
खाद्यपदार्थ बनविण्याची आवड असणाऱ्यांसाठी कॅटरिंग व्यवसाय हा एक चांगला व्यवसाय आहे. हा सुरु करायचा असल्यास आपल्याला कोणते खाद्यपदार्थ बनविणे आवडते, याचा आधी विचार करा. इतर कोणत्याही व्यवसायाप्रमाणेच यामध्येदेखील वास्तविक रुची आणि आवड असणे आवश्यक आहे. आपण कोणत्या प्रकारचे पदार्थ बनविणार आहात, हे ठरवा. भोजन थाळी…
सूर्यफूल
सूर्याचे अनुसरण करून त्याच्या थेट किरणांच्या दिशेने वळत असल्याने या फुलास ‘सूर्यफूल’ म्हणतात. हे देशातील महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. हलका रंग, सौम्य चव आणि हृदयाच्या रुग्णांसाठी चांगले असणारे उच्च पातळीचे लिनोलिक ॲसिड यामुळे सूर्यफूल तेल सर्वात लोकप्रिय आहे. सूर्यफुलाच्या बियांमध्ये सुमारे ४८ ते ५३ टक्के…
बटण निर्मिती उद्योग
‘बटण’ ही घराघरात वापरली जाणारी सार्वत्रिक वस्तू आहे. शर्ट, पँट, लहान मुलांचे कपडे, महिलांचे रेडिमेड कपडे, ब्लाऊज यासाठी प्लॅस्टिकची बटणे आवश्यक असतात. कपड्यांसाठी बटणे तयार करून ती बटणे रेडिमेड कपड्यांच्या उत्पादकांना देण्याचा उद्योग सुरू केल्यास चांगला फायदा होतो. प्लॅस्टिकची बटणे बनविण्यासाठी इलेक्ट्रिक स्वयंचलित यंत्रे उपलब्ध…
धूतपापेश्वर मंदिर
रत्नागिरी जिल्ह्यात राजापूरमध्ये धूतपापेश्वर मंदिर आहे. धोपेश्वर गावात असणारे हे प्रसिद्ध शिवमंदिर राजापूर शहरापासून सुमारे ५ किलोमीटरवर अंतरावर आहे. प्रत्येक सोमवारी आणि महाशिवरात्रीला येथे प्रचंड गर्दी होते.हे मंदिर ‘मृडानी’ नदीच्या काठावर आहे. मंदिराच्या सभोवतालचा परिसर अतिशय रम्य असून हे मंदिर प्राचीन आहे. प्रशस्त सभामंडप, अंतर्गृह,…
सिंधुदुर्गातील निवती किनारा
सिंधुदुर्गातील निवती हा एक अप्रतिम समुद्रकिनारा आहे. कुडाळपासून साधारण २५ किमी वर निवतीचा किनारा आहे. अतिशय निसर्गरम्य ठिकाणी तसेच माडा-पोफळीच्या सहवासात असलेल्या ‘निवती’ या गावाकडील समुद्रकिनारा पर्यटकांना आकर्षित करतो. येथे डॉल्फिन माशांना बघण्यासाठी देशी-विदेशी पर्यटकांची रेलचेल असते. सकाळी आकाश निरभ्र असेल तर सुर्योदयाची छान छायाचित्रे…
पद्मदुर्ग किल्ला
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात ‘पद्मदुर्ग’ ऊर्फ ‘कासा’ हा एक जलदुर्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा किल्ला ‘मुरूड’ गावाजवळील समुद्रात आहे. ‘मुरुड’ हे रायगड जिल्ह्यामधील तालुक्याचे गाव आहे. या किल्ल्याच्या तटबंदीवरून ‘जंजिरा’ आणि ‘सामराजगड’ किल्ले दिसतात. तसेच येथून मुरूडचा किनाराही उत्तम दिसतो.‘राजपुरी’ खाडीच्या मुखापाशी जंजिऱ्याच्या वायव्येला…
गुगामल राष्ट्रीय उद्यान
गुगामल राष्ट्रीय उद्यान’ हे महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात स्थित असलेल्या भारतातील प्रमुख राष्ट्रीय उद्यानांपैकी एक आहे. हे उद्यान मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग आहे. सन 1973-74 मध्ये हे व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले. ‘मेळघाट व्याघ्र प्रकल्पा’चा एक भाग म्हणून ‘गुगामल राष्ट्रीय उद्यान’ मोठ्या संख्येने पर्यटकांना…