प्राचीन भारतातील शेती
श्रीरामांचे युग त्रेतायुग म्हणून ओळखले जाते. भारतातील शेती ही अत्यंत प्रगत होती. त्रेतायुगातील शेतकरी अन्नधान्यापासून कडधान्य, भरडधान्य, फळे, तेलबिया इत्यादींचे उत्पन्न घ्यायचे. त्या काळी केवळ शेतीच नाही तर पशूपालनही करीत. त्यात गाय हा प्राणी फार महत्त्वाचा असे. रामराज्यात पिकांवर रोग वा किडींचा प्रादुर्भाव नव्हता, असे…
दाक्षायणी देवीचे मंदिर
औरंगाबादमध्ये दाक्षायणी देवीचे सुंदर मंदिर आहे. हे मंदिर लासूर गावात ‘शिवना’ नदीच्या काठावर असून निसर्गरम्य आहे. दाक्षायणी देवी लासुर गावचे आराध्य दैवत व वैजापुर तालुक्याचे ग्रामदैवत आहे. डोक्यावर चांदीचा मुकूट आणि अंगभर दागिने परिधान केलेली देवीची मूर्ती प्रसन्न आहे. देवीच्या मंदिरासमोर मोठा सभामंडप आहे. देवीच्या…
बेनाळी समुद्रकिनारा
बेनाळी हा गोव्यातील एक सुंदर समुद्रकिनारा आहे. हा किनारा खूप शांत आणि नयनरम्य असा आहे. संध्याकाळच्या वेळी येथे गर्दी असते. पर्यटक सूर्यास्ताचा आनंद घेण्यासाठी येथे आवर्जून भेट देतात. या किनाऱ्यावर गोव्यातील इतर समुद्रकिनाऱ्यांइतके पर्यटक नसतात. तरीही विविध प्रकारच्या जलक्रीडा पाहण्याची संधी येथे मिळते. या किनाऱ्यावर…
इंद्राई किल्ला
नाशिक जिल्ह्यात अजंठा-सातमाळ रांगेत चांदवड तालुक्यात राजधेर, कोळधेर, इंद्राई आणि चांदवड हे चार किल्ले आहेत. इंद्राई किल्ल्यांच्या पायथ्याचे गाव राजधेरवाडी आहे. या गावात २ दिवस थांबून राजधेर व इंद्राई हे किल्ले पाहता येतात. किल्ल्यावर राहण्यासाठी गुहा आहेत. या किल्ल्यावर बारमाही पिण्याचे पाण्याचे टाके आहे. इंद्राई…
हिमायत बाग
छत्रपती संभाजीनगरच्या रौजा बाग परिसरात दिल्ली गेटजवळ हिमायत बाग हे एक प्रेक्षणीय स्थळ आहे. ही बाग १७ व्या शतकातील असून 300 एकर परिसरात पसरलेली आहे. येथे आता फळ संशोधन केंद्र आणि रोपवाटिका असून ती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीचा एक भाग आहे. पूर्वी या…
डाळ तडका
साहित्य : तूरडाळ – १ कप, मध्यम आकाराचे टोमॅटो – 2, तूप – 1 लहान चमचा, हिरवी मिरची – २ नग, आले – 1 इंच तुकडा, धणे पावडर – 1 लहान चमचा, जिरे – अर्धा लहान चमचा, हळद पावडर – पाव लहान चमचा, लाल मिरचीपूड…
संतुलित नात्यासाठी
नोकरी करणाऱ्या जोडप्यांना वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात योग्य संतुलन राखता येत नाही. यामुळे कोणतीही गोष्ट सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करूनही ती करू शकत नाहीत. ही गोष्ट तणाव वाढवण्याचे काम करते. नोकरी करताना नात्यात संतुलन राखणे इतकेही अवघड नाही. काही गोष्टींकडे लक्ष देऊन तुम्ही तुमचे काम आणि…
अकाली वृद्धत्व टाळा
वाढत्या वयाबरोबर त्वचा सैल होण्याची आणि सुरकुत्या पडण्याची समस्या उद्भवू शकते. याचे कारण आपल्या शरीरात कोलेजनची कमतरता आहे. कोलेजन हे एक प्रकारचे प्रथिन आहे. ते त्वचा व स्नायू मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. त्वचेवरील सुरकुत्या सौंदर्य कमी करतात. त्यामुळे तुकतुकीत त्वचेसाठी, अकाली वृद्धत्व टाळण्यासाठी याबाबत…
जोडीदाराच्या आरोग्याची काळजी
उतार वयात प्रत्येकाला तंदुरुस्त राहण्यासाठी संतुलित आहार आणि नियमित व्यायाम या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. मग ते पुरुष असो किंवा स्त्री, प्रत्येकाने रोज किमान अर्धा तास तरी चालले पाहिजे. काहीजण कंटाळा करतात पण तुम्ही घरात, छतावर किंवा पार्कमध्ये फिरू शकता. चालणे हा शरीरासाठी सर्वोत्तम…
भारत चीन सीमेवरील भूतान
भूतान हा भारताच्या शेजारी असलेला एक लहानसा आणि आनंदी देश आहे. या देशात बौद्ध, हिंदू, मुस्लिम आणि इतर धर्माचे लोक राहतात. या देशात फक्त बौद्ध मंदिरे, मठ आणि काही हिंदू मंदिरे आहेत; मात्र मशीद, चर्च ही प्रार्थनास्थळे येथे नाहीत. या देशाची एकूण लोकसंख्या 7.5 लाख…
महंमद झिया यांचे प्राणिप्रेम
वाघाच्या बछड्यांचे संगोपन करणे म्हणजे किती अवघड काम असेल ! वाघ म्हटले तरीही भीतीने अंगावर शहारे येतात ! छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या प्राणिसंग्रहालयातील एक कर्मचारी प्रेमाने बछड्यांचे संगोपन करताना दिसतात. हे प्राणिसंग्रहालय ‘वाघांचे प्राणिसंग्रहालय’ म्हणून ओळखले जाते. या प्राणिसंग्रहालयातील एका व्यक्तीने आतापर्यंत वाघांच्या २६ बछड्यांचे संगोपन…
कुरिअर वितरण सेवा
अर्थव्यवस्थेतील सेवा क्षेत्रात समावेश होणारी कुरिअर वितरण सेवा अत्यंत लोकप्रिय आहे. या सेवेमार्फत देशात आणि जगभरात उत्पादने सुरक्षितपणे वितरित केली जातात. विशेषत: वस्तुंचे जलद वितरण केले जाते. या सेवेमुळे अनेकांना रोजगार मिळतो. कुरिअर वितरण सेवा ही एक कंपनी किंवा व्यक्तीमार्फत चालविली जाते. एका ठिकाणाहून दुसऱ्या…
मधमाशीपालन
मधमाशांचे वैशिष्ट्य आपणांस माहित असेल. मधमाशांशिवाय फुलांपासून मध तयार होऊ शकत नाही. याच मधमाशा माणसाला चांगले उत्पन्न देऊ शकतात. राजस्थानातील गंगापूर शहर जिल्ह्यात नयागाव येथे पिंटू मीना हा व्यवसाय यशस्वीपणे करतात. पिंटू मीना यांनी सुरुवातीला आठविस पेट्यांसह मधमाशी पालनाला सुरुवात केली. आज त्यांच्याकडे चारशे पेट्या…
गहू पिकावरील पिवळा गंज
गहू पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी योग्य वेळी व्यवस्थापन करावे, जेणेकरून नुकसान टाळता येईल. असाच एक रोग म्हणजे ‘पिवळा गंज’ आहे. याला प्रतिबंध करण्याचे मार्ग आयसीएआर-भारतीय गहू आणि बार्ली संशोधन, कर्नालचे शास्त्रज्ञ यांनी सांगितले आहेत. या संस्थेचे संचालक…
गोगाबाबा मंदिर
छत्रपती संभाजीनगरमधील गोगा बाबा टेकडी ही एक छोटी टेकडी आहे. या टेकडीवर एक छोटेसे गोगाबाबा मंदिर आहे. हे एक निसर्गरम्य ठिकाण असून मंदिर पाहण्यासाठी भाविकांची गर्दी असते. येथील वातावरण नेहमीच शांत व आल्हाददायक असते. या टेकडीवरून दिसणारे सूर्यास्ताचे दृश्य प्रेक्षणीय असते. गोगा बाबा टेकडीच्या माथ्यावर…
बांबोळी समुद्रकिनारा
बांबोळी समुद्रकिनारा हा गोव्याची राजधानी असलेल्या पणजीपासून 7 किलोमीटर अंतरावर आहे. सहलीचा किंवा शांत दिवसाचा आनंद लुटणाऱ्यांनी या किनाऱ्यावर जावे. गोव्यात विखुरलेल्या बहुतेक समुद्रकिनाऱ्यांप्रमाणे या किनाऱ्यावर विक्रेते किंवा शॅक दिसणार नाहीत. या किनाऱ्यावर नारळाची झाडे, खडकाळ भाग आणि सोनेरी वाळूचा लांब पट्टा दिसतो. या किनाऱ्यावर…
पदरगड किल्ला
कर्जतमार्गे भिमाशंकरला जाणाऱ्या गणेश घाटावर नजर ठेवण्यासाठी पदरगड किल्ला बांधण्यात आला. हा किल्ला रायगड जिल्ह्यात येतो. टेहळणी करणे हा या किल्ल्याचा मुख्य उद्देश होता. पदरगडावरील दोन कातळ सुळक्यांना औरंगजेबाने पेठचा किल्ला घेताना आजूबाजूचे किल्लेही घेतले. त्यावेळी पदरगड त्याने पुन्हा बांधून घेतल्याचे सांगतात. पदरगडावर चढताना ‘चिमणी…
सोनेरी महाल
छत्रपती संभाजीनगर शहरात सोनेरी महाल ही एक देखणी व ऐतिहासिक वास्तू आहे. ही वास्तू सातमाळा पर्वतरांगांच्या पायथ्याशी आहे. येथून जवळच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे. सोनेरी महाल हे राजपूत व मुघल यांच्या संमिश्र स्थापत्य शैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे.सोनेरी महालाच्या परिसरात झाडे, कुरणे आणि शेत…
केळीचे रायते
साहित्य : पिकलेली केळी – चार , दही – एक किलो, साखर – दोन कप, वेलची पावडर – एक मोठा चमचा, देशी तूप – दोन -तीन चमचे, खोबरे किसलेले – तीन -चार चमचे, मनुका – दहा -पंधरा , काजू – दोन चमचे, बदाम – दोन…
नोकरदार महिलांसमोरील आव्हाने
नोकरी करणाऱ्या महिलांसमोर वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात समतोल राखणे हे एक मोठे आव्हान असू शकते. कार्यालयीन कामकाज आणि घरच्या जबाबदाऱ्या त्यांना पेलाव्या लागतात. कधी-कधी या दोन्ही गोष्टी चिडचिड, राग आणि तणावाचे कारण बनतात. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास त्याचा मानसिक तसेच शारीरिक आरोग्यावर परिणाम होऊ…
गुडघे व कोपरांची सुंदरता
चेहरा आणि ओठांची त्वचा निरोगी ठेवण्यासाठी नेहमी ‘एक्सफोलिएशन’चा वापर केला जातो. या प्रक्रियेत मृत त्वचा काढून टाकली जाते. यामुळे त्वचा अतिशय चमकदार, तुकतुकीत दिसते. निरोगी आणि सुंदर राहते. याशिवाय चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. मात्र, अनेकदा आपण आपल्या शरीरातील कोपर, गुडघे याकडे लक्ष देत नाही. मृत…
देशी पेयांचे प्राशन गुणकारी
उन्हाळा सुरू झाल्याने कडक उन्हात घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. तथापि, ही फक्त सुरुवात आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन महिन्यांत म्हणजे एप्रिल ते जून या काळात तीव्र उष्णता असणार आहे. उष्णतेच्या लाटेमुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. उष्माघात आणि गंभीर प्रकरणांमध्ये मृत्यू…
अंड्यांचे कागदी ट्रे
जागतिक स्तरावर ताज्या अंड्यांची मागणी वाढत असल्याने अंड्यांच्या ट्रेचा वापरही वाढत आहे. म्हणून, अंडी ट्रेचे उत्पादन हा एक चांगला उद्योग म्हणून नावारुपास येत आहे. अंड्याचा कागदी ट्रे हा एक असा प्रकार आहे, ज्यामध्ये चांगली कार्यक्षमता असून त्याची उत्पादन किंमतही कमी आहे. कागदी अंड्याचे ट्रे उत्पादन…
नेलपॉलिश
नेलपॉलिश’ अर्थात नखांना मुलामा चढवणे हा जवळजवळ विसाव्या शतकातील तंत्रज्ञानाचा शोध आहे. असे असले तरीही नखांना मुलामा देणे प्राचीन काळी अज्ञात नव्हते. प्राचीन इजिप्तमधील उच्च वर्ग कदाचित केस आणि नखे दोन्ही रंगविण्यासाठी मेहंदी वापरत होता. अलीकडे त्याची रचना, उत्पादन आणि हाताळणी ही आधुनिक रासायनिक तंत्रज्ञानातील…
कोबी शेती
कांदावर्गीय भाज्यांमध्ये कोबीचा समावेश होतो. कोबीपासून वेगवेगळे चविष्ट पदार्थ बनविले जातात. मिरची-मसाल्याची भाजी, कुरकुरीत भजी बनविण्याबरोबरच कच्च्या कोशिंबिरीची लज्जत वाढविण्यासाठी कोबी वापरतात. चिनी खाद्यपदार्थांमध्ये तर कोबीचा मान वरचा असतो. त्यामुळे कोबी लागवडीला विशेष महत्त्व आहे. कोबीची लागवड प्रामुख्याने सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध असलेल्या वालुकामय ते भारी…