• About WordPress
    • WordPress.org
    • Documentation
    • Learn WordPress
    • Support
    • Feedback
  • Log In
सह्याद्री मराठी वाहिनीसह्याद्री मराठी वाहिनी सह्याद्री मराठी वाहिनी
SM - Website - IDEAL Ad-1
Menu
  • आमच्याबद्दल
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • आपला महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • तंत्रविश्व
    • रंगमंच
    • भटकंती
  • वेचक – वेधक – वारसा
    • संस्था परिचय
    • जिगरबाज
    • माहिती
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • संपर्क
    • उपलब्ध पदे
बातमी पाठवा

Menu

  • आमच्याबद्दल
  • बातम्या
    • ठळक बातम्या
    • आपला महाराष्ट्र
    • देश – विदेश
  • अर्थकारण
    • शेती
    • व्यवसाय
    • उद्योग
  • जीवनशैली
    • तंत्रविश्व
    • रंगमंच
    • भटकंती
  • वेचक – वेधक – वारसा
    • संस्था परिचय
    • जिगरबाज
    • माहिती
  • जाहिरात
  • शुल्क अदा करा
  • संपर्क
    • उपलब्ध पदे

आजचे पंचांग

सोमवार, दिनांक 3 ऑगस्ट 2026 पंचांग

दि. 03 । ऑगस्ट । 2026

आजचे सुभाषित

आजचे सुभाषित : रविवार, दिनांक 2 ऑगस्ट 2026

आजचे सुभाषित : रविवार, दिनांक 2 ऑगस्ट 2026

दि. 02 । ऑगस्ट । 2026

दिनविशेष

दिनांक ९ ऑगस्ट दिनविशेष: ऑगस्ट क्रांती दिन व इतिहास

दिनांक ९ ऑगस्ट दिनविशेष: ऑगस्ट क्रांती दिन व इतिहास

दि. 09 । ऑगस्ट । 2026

राशी दिनमान

मेष राशीसाठी आजचा दिवस उत्साहाचा

मेष राशीसाठी आजचा दिवस उत्साहाचा

दि. 09 । ऑगस्ट । 2026

टवाळखोर

आजचे व्यंगचित्र

आजचे व्यंगचित्र

दि. 11 । जून । 2026

या भागाचे प्रायोजक आहेत…

सर्व हक्क राखीव संकेतस्थळ संकल्पना, रचना, विकास आणि देखभाल
मीडिया मास्टर्स द्वारा.

भटकंती

  • सह्याद्री मराठी वाहिनी/
  • भटकंती

उरणचा पिरवाडी समुद्रकिनारा 

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 07 । जुलै । 2026 भटकंती

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणारा उरणचा पिरवाडी समुद्रकिनारा म्हणजे सुट्टीमध्ये बच्चेकंपनीसाठी आनंदाची पर्वणीच! नवी मुंबई, ठाणे जिल्हा, मुंबई शहर – उपनगर इथून अनेक पर्यटक या समुद्रकिनाऱ्याला हमखास भेट देतात. पिरवाडी समुद्रकिनारा गाठण्यासाठी उरणपर्यंत सार्वजिनक बस वाहतुकीची सोय आहे. त्याचप्रमाणे रस्तेमार्गे किंवा रेल्वेनेही आपण उरणपर्यंत जाऊ शकतो….

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
16,732 वेळा पाहिलं
आणखी वाचा

कांचन किल्ला

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 07 । जुलै । 2026 भटकंती

अजिंठा सातमाळा रांगेत पूर्व-पश्चिम दिशेने कांचन किल्ला आहे. हा किल्ला नाशिक जिल्ह्यात आहे. ‘कांचनबारीची लढाई’ याच किल्ल्याच्या परिसरात झाली होती. शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मुघलांबरोबर ही लढाई झाली. ‘बारी’ या शब्दाचा अर्थ खिंड असा आहे. या खिंडीमार्गे होणाऱ्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘कांचन’ किल्ल्याची निर्मिती केली गेली…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
25,575 वेळा पाहिलं
आणखी वाचा

पेंच व्याघ्र प्रकल्प

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 07 । जुलै । 2026 भटकंती

पेंच व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्राच्या सीमेवरील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून त्याचे मोठे क्षेत्र मध्यप्रदेश राज्यात आहे. मध्यप्रदेशातील ‘छिंदवाडा’ जिल्ह्याचा भाग या राष्ट्रीय उद्यानाने व्यापला आहे. या उद्यानाचे नाव ‘पेंच’ या नदीवरून पडले आहे. या नदीचा प्रवास उत्तरेकडून दक्षिणेच्या दिशेने आहे. महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्याशी हा…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
24,330 वेळा पाहिलं
आणखी वाचा

सोनुर्लीचे श्री देवी माऊली मंदिर

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 07 । जुलै । 2026 भटकंती

सिंधुदुर्गातील सावंतवाडी तालुक्यात सोनुर्ली नावाचे एक गाव आहे. या गावची स्थानिक देवता श्री देवी माऊली फार प्रसिद्ध आहे. देवीच्या कृपाकटाक्षाने फार पूर्वीपासून आत्तापर्यंत लाखो लोक पावन झाले आहेत. या पवित्र स्थानाला ‘दक्षिण कोकणचे पंढरपूर’ असे म्हणतात. देवीचे तेजस्वी रुप मन हरखून नेणारे आहे. दरवर्षी होणारा…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
22,443 वेळा पाहिलं
आणखी वाचा

विजयदुर्ग समुद्रकिनारा

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 07 । जुलै । 2026 भटकंती

‘विजयदुर्ग समुद्रकिनारा’ हा महाराष्ट्रातील सर्वात अप्रतिम नयनरम्य समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा किनारा म्हणजे या जिल्ह्याचे वैभव आहे. फेसाळणारा अरबी समुद्र, समोरील आकर्षक सौंदर्य आणि अन्य प्रमुख स्थानांव्यतिरिक्त ‘विजयदुर्ग’ हे महान मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणस्पर्शाने पावन झालेले ठिकाण आहे. छत्रपती शिवाजी…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
19,665 वेळा पाहिलं
आणखी वाचा

राजदेहेर किल्ला

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 07 । जुलै । 2026 भटकंती

नाशिक जिल्हयात चाळीसगाव तालुक्याच्या सातमाळ डोंगररांगेत ‘राजदेहेर’ उर्फ़ ‘ढेरी’ हा किल्ला आहे. हा गड दुर्गम आहे. दोन डोंगरावर वसलेला हा किल्ला आहे. किल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी डोंगरांमधील घळीतून जावे लागते. किल्ल्यावर चालून येणारा शत्रू मार्यागच्या टप्प्यात राहील, अशी या गडाची योजना आहे. या पुरातन किल्ल्यावर आजही…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
10,933 वेळा पाहिलं
आणखी वाचा

उंबरपाडा गाव

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 07 । जुलै । 2026 भटकंती

‘उंबरपाडा’ हे नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात असलेले एक गाव आहे. नाशिक-पेठ रस्त्यावर ४० किलोमीटरवर ‘करंजाळे’ हे गाव लागते. या गावातून उजव्या हाताला ‘उंबरपाडा’ गावाकडे घेऊन जाणारा रस्ता आहे. या रस्त्याने पाच किलोमीटर पुढे गेल्यावर आदिवासी निवासी शाळा दिसते. या शाळेकडून काहीसे पुढे जावे म्हणजे उंबरपाडा…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
25,448 वेळा पाहिलं
आणखी वाचा

रावणपूजक गाव

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 05 । जुलै । 2026 भटकंती

काही धार्मिक स्थळे अचंबित करणारी असतात. ती पाहण्यासाठी प्रत्येकाला आवर्जुन जावेसे वाटते. असेच एक स्थळ आहे. भारतातील एका राज्यात रामाची नाही, तर रावणाची पूजा केली जाते. ऐकताच वाटते की, हे राज्य दाक्षिणात्य असावे; परंतु तसे नसून ही पूजा आपल्या महाराष्ट्रातील गावात केली जाते. हे आश्चर्यजनक…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
12,914 वेळा पाहिलं
आणखी वाचा

अंजुना समुद्रकिनारा

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 05 । जुलै । 2026 भटकंती

गोवा म्हटले की, डोळ्यासमोर येतो तो समुद्र आणि निसर्गरम्य बीच ! गोवा राज्य मुंबईच्या दक्षिणेस सुमारे ४०० किमी अंतरावर आहे, त्याचबरोबर भारतातील सर्वात लहान राज्यांपैकी एक आहे ! गोवा राज्य पूर्व, दक्षिण आणि पश्चिमेस अरबी समुद्राने व्यापलेले आहे. राज्याला १३१ किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली असून…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
12,068 वेळा पाहिलं
आणखी वाचा

घोडबंदर किल्ला

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 05 । जुलै । 2026 भटकंती

घोडबंदर गाव, ठाणे, महाराष्ट्र, उल्हास नदीच्या दक्षिणेकडील टेकडीवर. ते पोर्तुगीजांनी बांधले, मराठा साम्राज्याच्या ताब्यात आले आणि ते ईस्ट इंडिया कंपनीचे जिल्हा मुख्यालय बनले. या ठिकाणाला घोडबंदर असे म्हटले जाते कारण याच ठिकाणी पोर्तुगीज अरबांसोबत घोडे व्यापार करत असत. म्हणून घोडबंदर हे नाव घोडे (घोडे) आणि…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
25,429 वेळा पाहिलं
आणखी वाचा

ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्य

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 05 । जुलै । 2026 भटकंती

महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात ‘ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्य’ आहे. हे अभयारण्य बुलढाणा शहरापासून २८ किमी. आणि खामगाव शहरापासून २० किमी अंतरावर आहे. येथून गंगा नदीची प्रमुख उपनदी ‘ज्ञानगंगा’ वाहते. हे अभयारण्य २०५ चौरस किलोमीटर परिसरात पसरले आहे. हे अभयारण्य महाराष्ट्राच्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग आहे. या…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
16,111 वेळा पाहिलं
आणखी वाचा

श्री नृसिंहवाडी

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 04 । जुलै । 2026 भटकंती

दत्तप्रभूंचे दुसरे अवतार म्हणून ज्यांना ओळखले जाते, त्या नृसिंहसरस्वतींचे स्थान म्हणजे नृसिंहवाडी होय. कोल्हापूर जिल्ह्यात मिरजेपासून जवळ, कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या संगमावर हे ठिकाण आहे. श्री नृसिंहसरस्वती यांचे येथे १२ वर्षे वास्तव्य होते. नृसिंहसरस्वतींच्या नावाने ओळखल्या जाणारे हे क्षेत्र दत्तभक्तांमध्ये ‘दत्तप्रभूंची राजधानी’ म्हणून प्रसिद्ध आहे….

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
16,128 वेळा पाहिलं
आणखी वाचा

आरंबोल सागरकिनारा

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 04 । जुलै । 2026 भटकंती

‘आरंबोल’ हे उत्तर गोव्यातील ‘पेडणे’ या प्रशासकीय प्रदेशातील एक पारंपरिक मच्छिमार गाव आहे. हे गाव गोव्याची राजधानी पणजीच्या उत्तरेस 24.6 किमी अंतरावर आहे. या गावातील समुद्रकिनारा फार सुंदर आहे. अनेक आंतरराष्ट्रीय पर्यटकांना तो आकर्षित करतो. गोव्यातील ‘आरंबोल’ समुद्रकिनारा देश-विदेशातील पर्यटकांमध्ये विशेष प्रसिद्धीस पावलेला आहे. गोव्याच्या…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
23,506 वेळा पाहिलं
आणखी वाचा

न्हावीगड किल्ला

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 04 । जुलै । 2026 भटकंती

नाशिक जिल्ह्यातील बागलाण येथून दक्षिणोत्तर सह्याद्री पर्वतरांगेची सुरुवात होते. या सह्याद्रीच्या रांगेला ‘सेलबारी’ आणि ‘डोलबारी’ रांग असे म्हणतात. ‘सेलबारी’ रांगेवर ‘न्हावीगड’ हा किल्ला आहे. या किल्ल्याला ‘रतनगड’ असेदेखील म्हणतात. इसवी सन १४३१ मध्ये अहमदशहा बहमानी व गुजरातचा सुलतान यांच्या सैन्यात न्हावीगडाच्या पायथ्याशी मोठे युध्द झाले…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
20,548 वेळा पाहिलं
आणखी वाचा

कारंजा-सोहोळ अभयारण्य

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 04 । जुलै । 2026 भटकंती

वाशीम जिल्ह्यात कारंजा-सोहोळ अभयारण्य हे एक लहानसे अभयारण्य आहे. हे काळविटांसाठी प्रसिद्ध आहे. काळविटांना राहण्यायोग्य जागा तयार करण्यासाठी आणि त्यातून काळविटांची संख्या वाढविण्यासाठी वन विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. वन विभाग या अभयारण्याचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्नरत आहे. कारंजा-सोहोळ या अभयारण्यातज गवती माळरान आणि झुडुपी जंगल…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
21,574 वेळा पाहिलं
आणखी वाचा

गणपतीपुळेतील श्री गणेश मंदिर

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 04 । जुलै । 2026 भटकंती

गणपतीपुळे हे कोकणातील एक प्रसिद्ध आणि जागृत क्षेत्र आहे. हे समुद्रकिनाऱ्यावरील श्री गणेश मंदिर पर्यटकांमध्ये सुपरिचित आहे. रत्नागिरी शहरापासून हे २५ किलोमीटर व मुंबईपासून सुमारे ३५० कि.मी. अंतरावर हे क्षेत्र आहे. गणपतीपुळ्याचे हे गणेशस्थान पेशवेकालीन अतिप्राचीनस्थान आहे. येथे पूर्वी केवड्याचे वन होते. त्याठिकाणी बाळंभटजी भिडे…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
14,333 वेळा पाहिलं
आणखी वाचा

लाडघर समुद्रकिनारा

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 04 । जुलै । 2026 भटकंती

रत्नागिरीतील दापोलीमध्ये लाडघर हा एक रोमांचक असा समुद्रकिनारा आहे. हा किनारा दापोलीपासून आठ किमी अंतरावर आहे. येथे जलक्रीडा, शांतता अनुभवत मजा लुटता येते. ‘लाडघर’ समुद्रकिनाऱ्याचा उत्तरेकडील भाग खडकाळ आहे, येथील बहुतेक भागात बारीक वाळू आणि दक्षिणेकडील भागात खडबडीत वाळू आहे. लाडघरला भरपूर हॉटेल्स आहेत. त्रितारांकित…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
21,152 वेळा पाहिलं
आणखी वाचा

मोरागड किल्ला

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 04 । जुलै । 2026 भटकंती

नाशिक जिल्ह्यातील ‘मोरागड’ आहे, जणू काही हा मुल्हेर किल्ल्याचा दुसरा बालेकिल्लाच आहे. किल्याल्चा गडमाथा म्हणजे एक पठारच आहे. पठारावर दोन ते तीन पाण्याची टाकी आहेत. गडमाथ्यावर चढताना दुसऱ्या दरवाजाजवळ एक गुहा आहे. दोन-तीन वाड्यांचे उद्ध्वस्त अवशेष दिसतात. येथे माथ्यावर एक सुंदर बांधीव तलाव आहे. याव्यतिरिक्त…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
10,653 वेळा पाहिलं
आणखी वाचा

अनेर धरण अभयारण्य

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 04 । जुलै । 2026 भटकंती

महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात अनेर धरण अभयारण्य आहे. अनेर धरण अभयारण्य नाशिक प्रशासकीय विभागात येते. अनेर नदीवर असलेल्या धरणाजवळ सुमारे ८३ चौ. कि. मी. क्षेत्रात हे वसलेले आहे. सातपुडा समृद्ध आणि दुर्मीळ अशा वनराईचे दर्शन या अभयारण्यात होते. पूर्णा, तापी नद्यांच्या या परिसरात मोठ्या…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
19,630 वेळा पाहिलं
आणखी वाचा

पुण्यातील बालाजी मंदिर

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 03 । जुलै । 2026 भटकंती

दक्षिणेकडील तिरुमला, तिरुपती येथील प्रसिद्ध असलेले श्री बालाजी मंदिर प्रतिकृती पुण्यात आहे. नारायणपूरजवळ केतकवळे येथे हे मंदिर आहे. हे गाव पुरंदर किल्ल्याच्या परिसरात वसलेले असून निसर्गरम्य क्षेत्रात आहे. येथे जाणारा मार्ग हिरव्यागर्द शेतांतून जातो. नदीनाले आणि अनेक लहान-मोठ्या धबधब्यांचे यावेळी दर्शन होते. लोक याला ‘प्रति…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
14,799 वेळा पाहिलं
आणखी वाचा

मोरजी समुद्रकिनारा

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 03 । जुलै । 2026 भटकंती

आकर्षक समुद्रकिनाऱ्यांमुळे गोव्याचे जगभरात नाव झाले आहे. एवढेच नाही, तर गोव्यातील काही किनारे विदेशातील काही देशांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. असाच उत्तर गोव्यातील मोरजी समुद्रकिनारा आहे, जो रशियामध्ये विशेष प्रसिद्ध आहे. रशियातील लाखो पर्यटक दरवर्षी येथे आवर्जून येतात. मोरजी किनारा हा उत्तर गोव्यातील शांत समुद्रकिनाऱ्यांपैकी एक…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
11,157 वेळा पाहिलं
आणखी वाचा

मणिकपुंज किल्ला

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 03 । जुलै । 2026 भटकंती

डोंगरमाथ्यांवरील गडकिल्ले हे महाराष्ट्राचे वैभव आहे. सह्याद्री, सातपुडा, अजिंठा-सातमाळा अशा पर्वतरांगांमध्ये अनेक किल्ले आहेत, जे शेकडो वर्षे होऊनही इतिहासाची साक्ष देत आजही उभे आहेत. नाशिक जिल्ह्याच्या पूर्वेस व औरंगाबाद जिल्ह्यास लागून असलेल्या अजिंठा-सातमाळा रांगेत ‘मणिकपूंज’ एक लहानसा प्राचीन किल्ला आहे. या गडावर देवीची मूर्ती असलेले…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
19,690 वेळा पाहिलं
आणखी वाचा

नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 03 । जुलै । 2026 भटकंती

नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर हे पक्षी अभयारण्य विलोभनीय आहे. पक्षी निरीक्षकांना मनासारखी दृश्ये टिपता यावीत, म्हणून वन विभागाने येथे खास निर्मिती केली आहे. या परिसरात पक्ष्यांना बसण्यासाठी लाकडी दगडी उंचवटे निर्माण केले आहेत. नांदूरमधमेश्वर हे ठिकाण नाशिक-निफाड रस्त्यावर आहे. सन १९८२ मध्ये ज्येष्ठ पक्षी तज्ज्ञ…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
11,520 वेळा पाहिलं
आणखी वाचा

येडशी रामलिंग घाट

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 02 । जुलै । 2026 भटकंती

धाराशिव जिल्ह्यातील येडशी रामलिंग घाट अभयारण्य हे पर्यटकांसाठी एक सुंदर प्रेक्षणीय स्थळ आहे. या अभयारण्याची स्थापना सन् १९९७ साली करण्यात आली. अवघ्या २२.३८ चौ.किमी. क्षेत्रफळावर वसलेल्या या अभयारण्यात काही मोजकेच पक्षी-प्राणी विपूल प्रमाणात आढळतात. यामध्ये लांडगा, हरीण, माकडे, मोर इत्यादींचा समावेश आहे. एका प्राचीन मंदिरामुळे…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
22,726 वेळा पाहिलं
आणखी वाचा

पाळोळे किनारा

by सह्याद्री मराठी वृत्त दि. 02 । जुलै । 2026 भटकंती

पाळोळे समुद्रकिनारा हा दक्षिण गोव्यातील एक गजबजलेला किनारा आहे. पांढऱ्या वाळूचा या किनाऱ्यावरुन चालणे आनंददायी आहे. हा किनारा विशेष्त: नाईटलाइफसाठी प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये ‘सायलेंट डिस्को’ समाविष्ट आहे. येथे अनेक पार्ट्यांचे आयोजन केले जाते. खजुरीची झाडे आणि रंगीबेरंगी लाकडी शॅकने नटलेला हा समुद्रकिनारा ‘कॅनाकोना’ बेटाच्या समोर…

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
15,495 वेळा पाहिलं
आणखी वाचा
  • Prev
  • 1
  • …
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • …
  • 10
  • पुढील बातमी

सर्वाधिक वाचलेले

ठाणे – बोरिवलीमध्ये वाहतूकीत बदल

ठाणे – बोरिवलीमध्ये वाहतूकीत बदल

दि. 09 । ऑगस्ट । 2026
अरुणाचलमधील ठिकाणांना अधिकृत स्थान

अरुणाचलमधील ठिकाणांना अधिकृत स्थान

दि. 09 । ऑगस्ट । 2026
टॉड ब्लँच अमेरिकेचे नवे ॲटर्नी जनरल

टॉड ब्लँच अमेरिकेचे नवे ॲटर्नी जनरल

दि. 09 । ऑगस्ट । 2026
जनधन खात्यांमध्ये उत्तर प्रदेश अव्वल

जनधन खात्यांमध्ये उत्तर प्रदेश अव्वल

दि. 09 । ऑगस्ट । 2026
मुंबई महापालिकेत शिक्षकांची भरती

मुंबई महापालिकेत शिक्षकांची भरती

दि. 09 । ऑगस्ट । 2026
विधि प्रवेश पसंतीक्रम भरण्यास मुदतवाढ

विधि प्रवेश पसंतीक्रम भरण्यास मुदतवाढ

दि. 09 । ऑगस्ट । 2026
नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के

नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के

दि. 09 । ऑगस्ट । 2026
Sahyadri Marathi Logo-Vertical-PNG

"कोणत्याही विषयाचे अतिरंजित सादरीकरण किंवा नाट्यीकरण न करता, नकारात्मकतेपासून दूर राहून, समाजमनाला दिशा देणारे आशादायी विचार, सकारात्मक बातम्या आणि उपयुक्त माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे, हाच आमचा मूलभूत उद्देश आहे. पत्रकारितेच्या मूल्यांची, उद्दिष्टांची, नैतिकतेची, जबाबदाऱ्यांची आणि मर्यादांची आम्हाला सखोल जाणीव आहे. एक जबाबदार, जागरूक आणि संवेदनशील माध्यम म्हणून आमची भूमिका ठाम, विवेकी आणि मूल्याधिष्ठित आहे. सवंग लोकप्रियतेच्या मागे न लागता, समाजाचा विश्वास टिकवण्यासाठी काय प्रसारित करावे आणि काय टाळावे, याचा आम्ही सदैव विचारपूर्वक निर्णय घेतो."

[email protected]

[email protected]

सोमवार - शुक्रवार, सकाळी १० ते सायंकाळी ६

मुंबई, महाराष्ट्र, भारत

ताज्या बातम्या

ठाणे – बोरिवलीमध्ये वाहतूकीत बदल

ठाणे – बोरिवलीमध्ये वाहतूकीत बदल

दि. 09 । ऑगस्ट । 2026
अरुणाचलमधील ठिकाणांना अधिकृत स्थान

अरुणाचलमधील ठिकाणांना अधिकृत स्थान

दि. 09 । ऑगस्ट । 2026
टॉड ब्लँच अमेरिकेचे नवे ॲटर्नी जनरल

टॉड ब्लँच अमेरिकेचे नवे ॲटर्नी जनरल

दि. 09 । ऑगस्ट । 2026
जनधन खात्यांमध्ये उत्तर प्रदेश अव्वल

जनधन खात्यांमध्ये उत्तर प्रदेश अव्वल

दि. 09 । ऑगस्ट । 2026
मुंबई महापालिकेत शिक्षकांची भरती

मुंबई महापालिकेत शिक्षकांची भरती

दि. 09 । ऑगस्ट । 2026
विधि प्रवेश पसंतीक्रम भरण्यास मुदतवाढ

विधि प्रवेश पसंतीक्रम भरण्यास मुदतवाढ

दि. 09 । ऑगस्ट । 2026

लोकप्रिय श्रेण्या

  • आजचे पंचांग 5
  • आजचे सुभाषित 3
  • दिनविशेष 6
  • राशी दिनमान 75
  • आजचे व्यंगचित्र 2
  • ठळक बातम्या 97
  • आपला महाराष्ट्र 152
  • देश – विदेश 143
  • अर्थकारण 162
  • भटकंती 238
  • वेचक – वेधक – वारसा 31
  • जीवनशैली 208
  • तंत्रविश्व 6
  • रंगमंच 246
  • माहिती 19
  • जिगरबाज 11
  • संस्था परिचय 7
  • आजचा अग्रलेख 1
  • संमिश्र 23
Ideal Liaisoning जाहिरात
अस्वीकरण | संपादकीय धोरण | कुकी धोरण | गोपनीयता धोरण | अटी व शर्ती | परतावा धोरण | साईट मॅप
सर्व हक्क राखीव संकेतस्थळ संकल्पना, रचना, विकास आणि देखभाल मीडिया मास्टर्स द्वारा.