मलंगगड किल्ला
ठाणे जिल्ह्याच्या दक्षिणेला सुमारे 15 कि.मी. अंतरावर ‘मलंगगड’ किल्ला आहे. एका उंच डोंगरावर शिलाहार राजाने हा किल्ला बांधलेला असून तो पनवेल-वरुण-वावंजे गावापासून २ कि.मी.च्या अंतरावर आहे. हा भाग एकेकाळी लढाईच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा होता. मलंगगड हे धार्मिक स्थान आहे. ते ‘श्री मलंग’ किंवा ‘हाजी मलंग’…
नांदूरमधमेश्वर अभयारण्य
नांदूर मधमेश्वेर हे पक्षी अभयारण्य महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात आहे. पक्ष्यांच्या किलबिलाटाने हा परिसर अगदी मंत्रमुग्ध झालेला असतो. त्यांच्या हालचाली, त्यांचे मंजूळ आवाज आणि एकंदरच निसर्गसौंदर्य न्याहाळण्यासाठी येथे पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. या अभयारण्यात स्थानिक पक्ष्यांबरोबर विदेश पक्षीही पाहता येतात.हिमालय, काश्मीर, युरोप खंड, श्रीलंका, म्यानमार,…
वेल्डिंग उद्योग
‘फॅब्रिकेशन’ हा एका लोखंडावर आधारित उद्योग आहे. लोखंडी वस्तूंपासून दैनंदिन जीवनासाठी आवश्यक वस्तू बनविणे, तुटलेल्या लोखंडी वस्तू ‘वेल्डिंग’द्वारे जोडणे, नवीन वस्तू बनविणे, त्याचप्रमाणे औद्योगिक क्षेत्रात वस्तू आणि अवजारे तयार करणे, शेतीसाठी अवजारे तयार करणे असे प्रकार या उद्योगात येतात. शारीरिक कष्टाची तयारी असेल, तर ग्रामीण…
चिक्की व्यवसाय
चिक्की हा अनेकजणांचा आवडता पदार्थ आहे. शेंगदाणे, अक्रोड, बदाम, काजू अशा सुक्या मेव्यात गूळ किंवा साखर मिसळून चिक्की बनविली जाते. चिक्की बनविण्यासाठी गूळ किंवा साखरेचा पाक करून त्यात विविध घटक मिसळले जातात. या मिश्रणाचे छोटे तुकडे करून बाजारात विक्रीसाठी पाठविले जातात. चिक्की उत्पादन प्रक्रियेत कच्चा…
अक्रोडची शेती
अक्रोड आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. लोक स्मरणशक्ती वाढवण्यासाठी, स्नायू तयार करण्यासाठी आणि स्वत:ला सक्रिय आणि उर्जेने परिपूर्ण ठेवण्यासाठी अक्रोड फळांचे सेवन करतात. बदाम, अक्रोड, बेदाणे, काजू असे ड्रायफ्रूट्स अनेक लोक रोज खातात. हा पोषक तत्वांचा खजिना आहे. पण ड्रायफ्रुट्स खाणे जास्त फायदेशीर आहे. त्यांच्याकडून मिळणारी…
महाराष्ट्रातील तळाशील किनारा
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक सागरकिनारे आहेत. यातील काही किनारे आपल्याकडे गर्दी खेचून आणतात, तर काही किनारे आपल्याच मस्तीत एकांतात दिसतात.येथील प्रत्येक किनारा अनुपम आहे. मालवणमधील ‘तळाशील किनारा’ हा देशातील सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. मालवणात मोठ्या संख्येने पर्यटक येत असले, तरीही या किनाऱ्यावर फारशी गर्दी दिसत…
कुणकेश्वर मंदिर
महाराष्ट्रातील सिंधुदुर्गात देवगडमध्ये असलेले कुणकेश्वर मंदिर सुप्रसिद्ध आहे. शिवशंभूचे हे देवस्थान भाविकांनी नेहमी गजबजलेले असते. हे मंदिर सागरकिनाऱ्यावर आहे. सागराच्या खळाळणाऱ्या लाटा भाविकांना पर्यटनाचाही मनमुराद आनंद देतात. येथे भाविकांना शांततेचा अनुभव मिळतो. हे मंदिर समुद्रकिनाऱ्यावर असल्यामुळे मंदिराची उभारणी 10 मीटर दगडी भिंतीने मजबूत केली आहे….
भांगसी गड
छत्रपती संभाजीनगर शहरापासून १६ किमी अंतरावर अजिंठा डोंगररांगेपासून वेगळा झालेला एक लहानसा डोंगर आहे. या डोंगरावर कातळात कोरलेला ‘भांगसी गड’ हा सुंदर किल्ला आहे. या किल्ल्यावरील कातळात कोरून काढलेल्या भुयारात असलेल्या भांगसाई देवी मंदिरामुळे औरंगाबाद परिसरातील लोक या गडाला ‘भांगसाई गड’ या नावानेही ओळखतात. भांगसाई…
मयूर अभयारण्य
महाराष्ट्रातील बीडमध्ये असलेले नायगावचे मयूर अभयारण्य म्हणजे पक्षीप्रेमींसाठी एक पर्वणीच आहे. पहाटे पाच-साडेपाचला अभयारण्याजवळच्या नायगाव रस्त्यावरून गेल्यास दुतर्फा मोर-लांडोरांच्या लक्षवेधी जोड्या डोळ्यांना सुखद आनंद देतात. येथे मोरांची संख्या खुप मोठी आहे. त्यामुळेच या अभयारण्याला ‘मयूर अभयारण्य’ असे नाव देण्यात आले आहे. येथे १०० हून अधिक…
ओल्या काजूची भाजी
ओल्या काजूचे दिवस सुरु आहेत. गावांमध्ये गेल्यावर झाडावर लगडलेले काजू वाऱ्यावर डोलताना दिसतात. अर्थात, बाजारातही ते उपलब्ध आहेत. ओले काजू स्वादिष्ट असतात. आज बनवूया, ओल्या काजूची भाजी.साहित्य : पाव किलो सोललेले ओले काजूगर, २ कांदे, २ बटाटे, १ टोमॅटो, अर्धा ओला नारळ किसून, लसुण, आले,…
सकारात्मक नातेसंबंध
मुलांचे भावविश्व नाजूक असते. त्यांच्या मनाची कोरी पाटी सुसंस्कारांनी भरण्यासाठी, तसेच कुटुंबातील इतर सदस्याला आनंदाने जगता येण्यासाठी कौटुंबिक नातेसंबंध मजबूत आणि सकारात्मक असावे लागतात. ते नकळतपणे मुलांच्या मनावर परिणाम करीत असतात. तेव्हाच मुलांना सुरक्षित वाटते. सकारात्मक कौटुंबिक नातेसंबंध हे एकमेकांना दिला जाणारा वेळ, संवाद आणि…
घामोळ्यापासून सुटकेसाठी घरगुती उपाय
उन्हाळा म्हटला की येणारा प्रचंड घाम आणि त्या घामामुळे शरीरावर येणारे लाल चट्टे, घामोळी यांमुळे जीव अगदी हैराण होतो. जिथे घाम साचतो त्याठिकाणी हमखास आपल्याला बारीक पुरळ आलेले दिसते. त्या पुरळाला खाज सुटली की माणूस अक्षरशः बेचैन होतो. यावर काही घरगुती उपायांनी मात करता येते….
सुरळीत श्वसनासाठी
श्वास न घेता जगणे निव्वल अशक्य ! यासाठी आपला श्वसनमार्ग, फुफ्फुसे कार्यक्षम असली पाहिजेत. याकरिता काही कृतींचा अवलंब आपण केला पाहिजे. धुम्रपान टाळलेच पाहिजे. धुम्रपानामुळे श्वसनमार्गावर, तसेच फुफ्फुसांवर विपरीत परिणाम होतो. दरवर्षी लाखो लोकांचा धुम्रपानासंबंधित आजारामुळे मृत्यू होतो. त्यामुळे ही गांभीर्याने घेण्यासारखी गोष्ट आहे. हात…
मुंबईतील ग्लोबल विपश्यना पॅगोडा
मुंबई हे शहर गजबजाट आणि उंच उभ्या असलेल्या वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे. मुंबईच्या गजबजाटापासून दूर असलेली आणि खासगीरित्या विकसित केलेली ‘ग्लोबल विपश्यना पॅगोडा’ ही वास्तू गौतम बुद्धांच्या शिक्षण व ध्यान स्वरूपावर केंद्रित आहे. हे सुप्रसिद्ध विपश्यना ध्यान गुरु आचार्य एस.एन.गोयंका यांची प्रेरणा आहे. भारतातील बौद्ध धर्माच्या…
वसईतील सुरूची समुद्र किनारा
वसईतील सुरूची समुद्र किनारा हा सुरूची बीच म्हणून प्रसिद्ध आहे. सुरुची बीच हा एक पर्यावरणास अनुकूल आणि स्वच्छ समुद्रकिनारा आहे. वसई नगर मध्ये स्थित, सुरुची बीच हा समुद्रकिनार्यावरील प्रेमींसाठी एक उत्तम पर्याय आहे ज्यांना जीवनातील रोजच्या धावपळीपासून दूर वेळ घालवायला आवडते. हे ठिकाण आश्चर्यकारक सूर्यास्त…
मकरंदगड किल्ला
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात पुण्यापासून १५६ किमी अंतरावर ‘मकरंदगड’ किल्ला आहे.किल्ल्याच्या पायथ्याचे गाव घोणसपूर हे प्रतापगडापासून २७ किमी अंतरावर आहे. प्रतापगड किल्ल्याजवळील प्रसिद्ध जावळीच्या जंगलात हा किल्ला आहे. ‘हातलोट’ आणि ‘घोणसपूर’ गावातून किल्ल्यावर जाता येते. हा किल्ला इसवी सन १६५६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड बांधतानाच…
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान
मुंबईच्या मध्यवर्ती भागात 60 एकरांपेक्षा जास्त क्षेत्रावर पसरलेले वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थात ‘राणीची बाग’ हे देशाच्या आर्थिक राजधानीतील सर्वात जुने सार्वजनिक उद्यान आहे. सन 1861 मध्ये या उद्यानाची निर्मिती करण्यात आली. मुंबईतील या आकर्षक ठिकाणाला भारताच्या तत्कालीन सम्राज्ञी राणी व्हिक्टोरियाचे नाव देण्यात आले. त्यामुळे…
बांबूच्या कलाकृतींचा उद्योग
बांबूवर आधारित वस्तूंचा वापर अलीकडे वाढू लागला आहे. घराच्या सजावटीकडे नवीन पिढी बारकाईने लक्ष देत असते. सजावटीमध्ये त्यांचा वापर केला जातो. या वस्तू नाजूक आणि आकर्षक दिसत असल्याने तसेच पर्यावरणपूरक असल्याने लोकांची याला पसंती मिळत आहे. बाजारपेठेतील मागणीनुसार ही उत्पादने घेतली जातात. बांबूपासून सुमारे 15…
सायबर कॅफे व्यवसाय
जागतिकीकरणानंतर तंत्रज्ञान क्षेत्रात झपाट्याने प्रगती झाली. सर्व कामे पूर्णत्वास नेण्यासाठी आपल्याला संगणक आणि इंटरनेटची गरज जाणवू लागली. ‘डिजीटल इंडिया’च्या दिशेने आपण वाटचाल करत आहोत. अशावेळी इंटरनेटची सोय प्रत्येक ठिकाणी उपलब्ध असणे ही मानवाची मूलभूत गरज बनू लागली आहे. सायबर कॅफेमध्ये एकाच वेळी असंख्य संगणक इंटरनेटच्या…
बासमती तांदूळ लागवड
बासमती तांदूळ जगभरात प्रसिद्ध आहे, एवढेच नव्हे, तर जागतिक बाजारपेठेत या धान्याला मागणी आहे. भारत आणि पाकिस्तान हे देश बासमती तांदूळाचे जनक मानले जातात. भात हे जगातील महत्त्वाच्या अन्नधान्य पिकांपैकी एक आहे. जगात सुमारे 150 दशलक्ष हेक्टर आणि आशियामध्ये 135 दशलक्ष हेक्टरमध्ये भाताची लागवड केली…
गुलाबाचे सरबत
साहित्य : १ किलो साखर, ४०० मिली. पाणी, अर्धा लहान चमचा सायट्रिक ॲसिड, पाव लहान चमचा रासबेरी लाल रंग, अर्धा चमचा रोझ इसेन्स. कृती : प्रथम १ किलो साखरेमध्ये ४०० मिली. पाणी मिसळावे. त्यात अर्धा चमचा सायट्रिक ॲॅसिड घालावे. सर्व एकत्र करून गॅसवर एक उकळी…
मुलींना सक्षम बनविताना
अनेक वर्षापूर्वीपासून महिला विषमतेच्या बळी ठरत आहेत. लिंगभेद ही तर महिलांसाठीची शतकानुशतके मोठी समस्या आहे. अलिकडे लैंगिक समानतेबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. गेल्या काही वर्षांत मुलींच्या हिताच्या अनेक योजना सुरू झाल्या आहेत. यामध्ये पालकांनी अधिक योगदान देणे गरजेचे आहे. मुलीच्या सक्षमतेसाठी…
केसांचे पोषण असे करा
आपले केस जाड आणि सुंदर असावेत असे प्रत्येक मुलीला वाटते. यासाठी ती बाजारातून अनेक महागडे पदार्थ खरेदी करते, आणि स्पाही घेते; परंतु या सर्वांमध्ये अनेक रसायने असतात, ज्यामुळे केस मुळांपासून कमजोर होऊन कोरडे होतात. काही घरगुती उपाय आहेत, जे केसांच्या पोषणासाठी फायदेशीर आहेत. एरंडेल तेलएरंडेल…
उन्हाळ्यात ताक हवेच
उन्हाळ्यात सतत थंड पदार्थ खाण्यापिण्याला प्राधान्य दिले जाते. लिंबू सरबत, उसाचा रस, नारळपाणी याबरोबरच आणखी एका पेयाला प्राधान्य दिले जाते, ते म्हणजे ताक. सामान्यपणे ताकाचे सेवन केले जाते; कारण ताक पिण्याचे अनेक फायदे आहेत. वजन कमी करण्यासाठी ताकात काळे मीठ मिसळून पिण्याने फायदा होतो. उन्हाळ्यात…
समर्थ रामदास स्वामी स्थापित मारुती
समर्थ रामदास स्वामींनी महाराष्ट्रात मारुती मंदिरांची स्थापना केली. यापैकी सातारा जिल्ह्यात ७ मारुती मंदिर आहेत. लोकांमध्ये परस्परांविषयी आत्मियता निर्माण करण्यासाठी रामजन्म आणि हनुमान जन्म सोहळे सुरु झाले. ही मंदिरे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी असते. या मंदिरातील हनुमंताच्या मुर्त्या वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगवेगळ्या आहेत. या मंदिरांमध्ये रामजन्म तसेच…