मालगुंडचा किनारा
रत्नागिरीतील ‘गणपतीपुळे’ समुद्रकिनाऱ्यापासून अवघ्या 1 किलोमीटरवर असलेले एक छोटे आणि मनोहर असे ‘मालगुंड’ गाव आहे. प्रसिद्ध मराठी कवी केशवसुत यांचे हे जन्मस्थान आहे. अशा या मालगुंडचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील नयनरम्य, विस्तीर्ण असा स्वच्छ समुद्रकिनारा आहे. हा किनारा नैसर्गिक सौंदर्याने समृद्ध आहेच; सोबत जलक्रीडा,…
केंजळगड किल्ला
केंजळगड किल्ला हा सातारा जिल्ह्यातील वाई येथे आहे. हा किल्ला महादेव डोंगररांगेतील मांढरदेव डोंगरावर वसलेला आहे. जुन्या रायरेश्वराच्या जवळ असलेला हा केंजळगड भोर गावापासून थोड्याच अंतरावर असणारा एक आगळावेगळा असा छोटेखानी किल्ला आहे. वाई आणि रायरेश्वर दरम्यानच्या एका उत्तुंग शिखरावर हा किल्ला वसलेला आहे. उभ्या…
ताम्हिणी अभयारण्य
ताम्हिणी अभयारण्य हे पुण्यापासून 70 कि.मी अंतरावर आहे. मनावर मोहिनी घालणारे असे अप्रतिम निसर्गसौंदर्य येथे पाहता येते. मुंबई-गोवा मार्गाने ‘कोलाड’पर्यंत गेल्यावर पुढे ‘कुंडलिका’ नदी मिळते. तिच्यावर बांधलेला पूल ओलांडला की डाव्या बाजूने मुळशी धरण आहे. कोलाड आणि मुळशी धरणाच्या मधल्या भागात ताम्हिणी घाट असून याच…
मसाले उद्योग
स्वयंपाकात वापरले जाणारे नेहमीचे पदार्थ आर्थिक मिळकत करून देतात. फक्त त्या पदार्थांकडे त्यादृष्टीने पहावे लागते. दौंड तालुक्यातील खुटबावमधील कमलताई शंकर परदेशी आणि त्यांच्या सहकारी महिलांनी मसाला उद्योगामध्ये मोठी झेप घेतली. शेतीमध्ये मोलमजुरी करणाऱ्या या महिलांनी स्वतःच्या कार्यक्षमतेवर स्वतःचा रोजगार निर्माण केला आहे. त्यांनी सुरुवातीला ‘अंबिका…
दूध वितरण व्यवसाय
दूध वितरण व्यवसाय हा अतिशय महत्त्वाचा व्यवसाय झाला आहे. मुळात, ग्रामीण भागाकडून शहरांकडे पहाटे दूध पोहोचणे फार गरजेचे असते. यासाठी दुग्धशाळा कार्य करतात. हा एक शेती व्यवसायाचा किंवा पशुसंवर्धनचा भाग आहे. गायी, घोडे, उंट, पाणी म्हशी, शेळ्या, मेंढ्या, याक, पाळीव म्हशी इत्यादी प्राण्यांच्या दुधापासून दररोज…
मका शेती
मका हे उष्ण, समशीतोष्ण आणि थंड हवामानाशी समरस होणारे पीक आहे; मात्र पीकवाढीच्या कोणत्याही अवस्थेत धुके आल्यास ते या पिकास मानवत नाही. या पिकाच्या योग्य वाढीसाठी २५ ते ३० अंश से. तापमान चांगले असते; परंतु जेथे सौम्य तापमान आहे, अशा ठिकाणी मका वर्षभर घेता येतो….
दगडूशेठ हलवाई गणेश मंदिर
महाराष्ट्रात पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणेश मंदिर प्रसिद्ध आहे. येथे भाविकांची नेहमी गर्दी असते. हे मंदिर श्री दगडूशेठ हलवाई आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई यांनी बांधले होते. स्थापनेपासून हे मंदिर गणपती उत्सव मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा करीत आहे. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यलढ्यात लोकांना एकत्र आणण्यासाठी सार्वजनिक गणपती…
केळशीचा किनारा
रत्नागिरीतील दापोलीपासून जवळ असणारा केळशीचा समुद्रकिनारा अप्रतिम आहे. सुट्टीचे दिवस मनमुराद व्यतीत करण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. कोकणातील खऱ्या ग्रामीण जीवनाचा अनुभव घ्यायचा असेल, तर केळशी हे उत्तम ठिकाण आहे. केळशी समुद्रकिनारा २.५ किलोमीटर पसरलेला असून येथून सूर्यास्त पाहणे प्रेक्षणीय आहे. येथील ‘महालक्ष्मी मंदिर’ आणि…
कमळगड किल्ला
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात कमळगड किल्ला आहे. शिवराज्याभिषेकाच्या आधी कमळगड स्वराज्यात सामील झाला. या गडाचे दुसरे नाव ‘भेळंजा’ असे आहे. एप्रिल १८१८ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. धोम धरणाच्या जलाशयाच्या मागील बाजूने असलेल्या डोंगररांगेवर हा किल्ला आहे. सर्वसाधारण किल्ल्यांवर असणारे तट-बुरूज असे कोणते अवशेष या…
रत्नागिरीतील मांडवी
महाराष्ट्रातील रत्नागिरी शहरात पश्चिमेला रत्नदुर्ग किल्ला असलेला ‘मांडवी’ हा रत्नागिरीतील सर्वात गजबजलेला समुद्रकिनारा आहे. ही किनारा विस्तीर्ण आणि सुंदर असून ‘राजिवंडा’ बंदरापर्यंत आहे. या किनाऱ्यावरील वाळू काळी आहे. त्यामुळे याला ‘काळा समुद्र’ देखील म्हणतात. येथे गेल्यावर रत्नदुर्ग किल्ला पाहू शकता. येथे सूर्यास्ताचे मनोहारी दर्शन होते….
फिनाइल निर्मिती
औद्योगिक आणि घरगुती वापरात फिनाइलला आजच्या युगात खूप मोठी मागणी आहे. उत्पादन खर्च कमी असल्याने फिनाइल तयार करून विक्री करण्याच्या व्यवसायात नफ्याचे प्रमाण जास्त आहे. अर्धा लिटर ते 20 लिटरपर्यंतचे कॅन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असतात. फिनाइल हे रसायन प्रत्येक घरात वापरले जाते. आधुनिक जीवनशैलीमुळे जवळपास…
तूर लागवड
तूर हे एक लोकप्रिय कडधान्य पीक असून प्रथिनांनी समृद्ध आहे. उष्णकटिबंधीय आणि अर्धउष्णकटिबंधीय प्रदेशात याची लागवड केली जाते. तूर लागवडीसाठी हलकी अल्कधर्मी, खोल आणि ओलसर माती लागते. तुरीचे बियाणे जून महिन्यात पेरणे आवश्यक असते. चांगल्या नांगरलेल्या जमिनीत या पिकाचे उत्पादन चांगले येते. कडधान्य पिकांचे क्षेत्रफळ…
कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर
महाराष्ट्रातील कोल्हापूरचे श्री महालक्ष्मी मंदिर हे ‘अंबाबाई मंदिर’ म्हणूनही ओळखले जाते. हे देवी स्थानिक लोक ‘अंबाबाई’ म्हणून हिचे पूजन करतात. भारतातील हे मंदिर हिंदू धर्मातील विविध पुराणांमध्ये सूचीबद्ध केलेल्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असून कोल्हापूर शहरात ‘पंचगंगा’ नदीच्या काठावर आहे. कोल्हापूरचे प्राचीन नाव पुराणात ‘अविमुक्तक्षेत्र’ असे…
नागाव समुद्रकिनारा
नागाव’ हे अलिबागजवळ एक सुंदर समुद्रकिनारा असलेले एक छोटेसे गाव आहे. महाराष्ट्रात रायगड जिल्यातील अलिबागमधील इतर समुद्रकिनाऱ्यांपेक्षा ‘नागाव’ येथील समुद्रकिनारा प्रामुख्याने वालुकामय आहे. नागाव हा पांढऱ्या आणि काळ्या वाळूच्या मऊ मिश्रणासह सपाट आणि विस्तीर्ण किनारा आहे. पाण्यात डुंबण्यासाठी हा सुरक्षित समुद्रकिनारा आहे. नागाव समुद्रकिनाऱ्याच्या सभोवतालचे…
जंगली जयगड किल्ला
सातारा जिल्यातील ‘पाटण’ तालुक्यात ‘जंगली जयगड’ला जाण्यासाठी पायथ्याचे गाव म्हणजे ‘नवजा’ आहे. येथे जाण्यासाठी कोयनानगर येथून सकाळी बस आहे. ‘नवजा’ हे ‘शिवसागर’ जलाशयाच्या काठावर वसलेले सुंदर आणि रमणीय असे गाव आहे. नवजा गावातून साधारणतः दीड ते दोन तासात पायी चालत गडावर जाणाऱ्या पायवाटेजवळ जाऊन पोहोचाल….
यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य
‘यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य’ हे महाराष्ट्रातील लहान अभयारण्यापैकी एक आहे. सांगली जिल्ह्यातील ‘वाळवा’ तालुक्यात ‘कृष्णा’ नदीच्या खोऱ्यात असलेले हे अभयारण्य सागरोबा डोंगरावर वसले आहे. सन १९८५ मध्ये या वनक्षेत्राला अभयारण्याचा दर्जा देण्यात आला. धो.म. मोहिते या वनस्पती आणि वन्यजीवप्रेमीच्या ध्यासातून हे अभयारण्य साकारले आहे….
शिराळ्याची रुचकर भाजी
सुप्रसिद्ध शेफ रणवीर ब्रार यांच्या पद्धतीने बनविलेली शिराळ्याची (दोडके) रुचकर भाजी आज बनवूया.साहित्य : ४ शिराळी, २ बारीक चिरलेले कांदे, २ बारीक चिरलेले टोमॅटो, ३ ते ४ लसूण पाकळ्या,१ इंच आल्याचा तुकडा, ३ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर बारीक चिरलेली, २ ते ३ चमचे देशी तूप, १…
आईबाबा आणि मुले
नोकरीस असणारे आई-बाबा बाळाचा जन्म होऊन काही महिने झाल्यावर नोकरी निमित्ताने बाहेर पडतात. बाबा काही दिवस, तर आई काही महिने बाळापाशी असते. मुलाचे अनुभवविश्व फक्त ‘आई’पुरते मर्यादित राहत नाही. आईचीच जागा घेणारी आजी, बाबांची जागा घेणारे आजोबा किंवा पाळणाघरातील काकू, ताई, मावशी यांचा त्यात समावेश…
घरीच बनवा आवळा कंडिशनर
घरी बनवलेले फेसपॅक किंवा हेअर मास्कचा नियमित वापर उत्कृष्ट परिणाम देतो. आपले केस रेशमी आणि मजबूत बनवण्यासाठी घरच्या घरी कंडिशनर कसे बनविणे शक्य आहे. हे कंडीशनर दही आणि मेथीच्या दाण्यांपासून बनवले जाते. ते केसांवर खूप चांगले परिणाम दर्शवते. आवळा हा जीवनसत्व ‘सी’चा एक शक्तिशाली स्रोत…
थकवा पळवा
सतत थकवा जाणवण्यामागे कोणतेही एक कारण नाही. नैराश्यात असताना थकवा जाणवतो. भूक कमी होते. यामुळे झोपेवरही दुष्परिणाम जाणवतो. ताण ओळखून नैराश्य दूर करण्याचा प्रयत्न केल्यास थकवा दूर होतो. त्यासाठी समुपदेशन आणि जीवनशैलीतील बदल हे विषयदेखील महत्त्वाचे ठरतात. ‘बी-१२’ व ‘डी जीवनसत्व’ ची कमतरता हेदेखील थकव्यामागचे…
विरारचे जीवदानी मंदिर
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात विरार येथे ‘जीवदानी’ टेकडीवर ‘जीवदानी’ देवीचे प्रसिद्ध प्राचीन मंदिर आहे. इसवी सन १७ व्या शतकात या टेकडीवर ‘जीवधन’ नावाचा किल्ला होता. या तटबंदीच्या आत काही प्राचीन दिसणाऱ्या गुहा आणि पाण्याच्या टाक्या आहेत. हे मंदिर ‘वैतरणा’ नदीच्या काठावर आणि सातपुडा डोंगराळ भागात आहे….
वर्सोली समुद्रकिनारा
अलिबागमधील वर्सोली समुद्रकिनारा हे एक नयनरम्य ठिकाण आहे. हा किनारा निर्जन नाही; परंतु अपेक्षित असणारी शांतता प्रदान करतो. पांढरीशुभ्र वाळू आणि स्वच्छ पाणी हे येथील खास वैशिष्ट्य आहे. या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची संख्या कमी असते; परंतु शनिवार-रविवार हे 2 दिवस निसर्गाच्या सान्निध्यात घालवू इच्छिणाऱ्यांसाठी हे एक…
रोहिडा किल्ला
सातारा जिल्ह्यातील भोर तालुक्यात ‘रोहिडा’ किल्ला आहे. याला ‘विचित्रगड’ असेही म्हणतात. हा गड पाहण्यासाठी प्रथम संस्थानकालीन भोरला जावे लागते. येथून बसने ‘रोहिडा’ किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या ‘बाजारवाडी’ गावात पोहोचता येते. गावात पोहोचल्याबरोबर पश्चिमेकडे पाहिले असता तटबंदी आणि बुरूजांनी नटलेला ‘रोहिडा’ दिसतो. या गडावर जाण्यासाठी सोपी चढण…
नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान
महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यात असलेले नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान हे मन उल्हासित करणारे एक ठिकाण आहे. येथे हिरव्यागार टेकड्यांनी वेढलेला विस्तीर्ण जलाशय डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे. या उद्यानातील प्रमुख आकर्षण म्हणजे विविध पक्ष्यांचे दर्शन होय. नवेगावबांधचा परिसर विशेषत्वाने डोंगराळ असून तेथील वनाचा एकूण विस्तार 133 चौरस किमी…
आरसे निर्मिती
घरापासून कार्यालयापर्यंत, गाडीपासून कंपनीपर्यंत आरसा ही सर्वत्र वापरण्यात येणारी अत्यावश्यक गोष्ट आहे. सकाळी ताजेतवाने होऊन कामास लागण्यापूर्वी एकदा तरी स्वतःची प्रतिमा व्यक्ती आरशात पाहते. जगात अशी एखादी व्यक्ती असेल, ज्याने स्वतःला कधी आरशात पाहिले नाही. गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत प्रत्येकाच्या घरात आरसा असतो. आज औद्योगिक उद्योगांमध्ये आरशांना…