भारत – तैवानमध्ये सहकार्य चर्चा
भारत आणि तैवान यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी भारताच्या विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी मंडळाने तैवानचा दौरा केला आहे. या दौऱ्याचा मुख्य उद्देश उभय देशांमधील व्यापार, तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवणे हा आहे. भारताच्या लोकसभेतील अनेक महत्त्वाच्या सदस्यांचा समावेश असलेल्या या गटाने तैवानमधील वरिष्ठ नेत्यांशी…