प्रवासातील मळमळ त्रासदायकच
प्रवासादरम्यान वाहनांमध्ये उलटी होण्याचा त्रास अनेकांना असतो. बस किंवा कारमधून प्रवास करताना अनेकदा मळमळ येते. त्यावर उपचार करण्याकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर आपल्याबरोबरच प्रवासातील साथीदारांनाही प्रवासाचा आनंद घेता येत नाही. कारण असेही काही लोक असतात, ज्यांना दुसऱ्याला उलटी करताना पाहून मळमळ येते. जर आपणांस…
केरळमधील मूगडाळीची आमटी
साहित्य:अर्धा कप मूगडाळ, २ किंवा ४ लसणीच्या पाकळ्या, १ कप खोवलेला नारळ, ३ चमचे खोबरेल तेल, २ चमचे तूप, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हळद, गरजेप्रमाणे कढीपत्ता. कृती : कृती : एका जाड बुडाच्या भांडयात तूप गरम करुन घ्या. त्यात मूगडाळ तांबुस रंगाची होईपर्यंत भाजून…
कुंभ राशीला आजचा दिवस आरोग्यदायक.
🌌 आजची प्रमुख ग्रहस्थिती आणि विशेष ग्रहसंयोग : शनिवार, दिनांक 28 जून 2025 आज शनी आणि चंद्राच्या योगामुळे कुंभ राशीच्या व्यक्तींना संयम आणि भावनिक समजूतदारपणाची गरज भासेल. शुक्राची कृपा प्रेमसंबंधात गोडवा आणेल, तर गुरूच्या शुभ दृष्टीमुळे सामाजिक प्रतिष्ठा आणि जबाबदाऱ्या वाढतील. मंगळाच्या स्थितीमुळे अचानक खर्च…
दुग्धपदार्थ उद्योग
जेवल्यावर थोडं तरी गोड खाण्याची इच्छा ही खूप जणांना होते. त्यात रोज वेगळा गोड पदार्थ हवा अशी मागणी असते. किमान मुंबईमध्ये आपण गल्लोगल्ली मिळाईची दुकाने बघतो. त्या दुकानांत रंगीबेरंगी, विविध चवीच्या मिठायांची रेलचेल असते. कोणती मिठाई घ्यावी, हा प्रश्न आपल्या प्रत्येकाच्या मनात निर्माण होतो; तर…
छापखाना व्यवसाय
‘प्रिंटिंग प्रेस’ म्हणजे सर्व प्रकारच्या कागदांवर मजकूर छापण्यासाठीचा छापखाना. हा व्यवसाय वर्षभर चालणारा असतो. वर्षभर अनेकजण लग्नपत्रिका, कार्यक्रमाच्या आमंत्रण पत्रिका, दिनदर्शिका, पुस्तके, वह्या इत्यादी प्रकारच्या वस्तुंची छपाई करुन घेत असतात. या व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल, यंत्रसामग्री, जागा आणि इमारतीची संपूर्ण किंमत यावर हा व्यवसाय किती…
फरसबी शेती
फरसबीची भाजी अनेकांना आवडते. फरसबी पुलावासह अनेक पदार्थांची लज्जत वाढवते. ही भाजी वेलवर्गीय आहे. ही रोपे नेहमीच्या रोपांप्रमाणेच वाढतात, म्हणून त्यांना कोणत्याही अन्य गोष्टींची आवश्यकता नसते. फरसबी अतिशय लवचिक असतात. ती सूर्यप्रकाशात आणि सावलीतही चांगली वाढतात. अर्धवट सूर्यप्रकाश मिळेल अशी जागा निवडा. फरसबी झुडूपवर्गीय नसल्याने…
माणकेश्वर मंदिर
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी देखणी व अप्रतिम शिवमंदिरे आहेत. काही शिवमंदिरे तर प्राचीन असून ती उत्तम कलाकृतीचे दर्शन घडवितात. धाराशिवमध्ये असेच एक माणकेश्वर हे एक सुंदर शिवमंदिर आहे. शिव दर्शनाबरोबरच मुद्दामहून हे मंदिर पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते. या जिल्ह्यातील भूम तालुक्यात हे मंदिर असून मंदिराचे कोरीवकाम…
कोंडुरा किनारा
ज्येष्ठ साहित्यिक आरती प्रभू यांच्या लेखणीने अजरामर केलेला शांत, सुखद समुद्रकिनारा म्हणजे सिंधुदुर्गातील कोंडुरा किनारा आहे. वेंगुर्ला तालुक्यात माडांच्या सावलीत अलगद विसावलेला हा किनारा म्हणजे निसर्गरम्यतेची मस्त अनुभूती आहे. हा किनारा वेंगुर्ला तालुक्यात आहे. या किनाऱ्यावर पांढरीशुभ्र वाळू, आणि अजस्त्र लाटांनी अणकुचीदार झालेले मोठे- मोठे…
कंधारचा किल्ला
महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्यांपैकी कंधारचा किल्ला एक आहे. नांदेड जिल्हयातील कंधार तालुक्यात हा किल्ला आहे. इतिहासात डोकावून पाहिल्यास, सुरुवातीला राष्ट्रकूट राजा तिसरा कृष्ण याने या किल्ल्याच्या बांधकामास सुरूवात केल्याचे समजते. राष्ट्रकुल घराण्यात हा किल्ला राजधानी होता. पुढील काळात हा किल्ला जिंकणारे राजे या किल्ल्याच्या बांधकामात भर…
येलदरी धरण
परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांसाठी महत्व्णपूर्ण असणारे येलदरी धरण हे पर्यटकांसाठी एक मनमोहक ठिकाण आहे. हे धरण पूर्णा नदीवर बांधले आहे. पूर्णा ही गोदावरीची एक प्रमुख उपनदी आहे. महत्वाचे म्हणजे या धरणामुळे परभणी, जिंतूर, वसमत व हिंगोली जिल्ह्याचा पाणीप्रश्न सुटला आहे. या धरणाजवळ पर्यटकांसाठी दोन…
मुलांचा स्क्रीन टाईम कमी करा
अलीकडे मुलांची विद्युत उपकरणांशी जवळीक वाढली आहे. कुटुंबात रमणे, नातेवाईकांशी वेळ घालविणे, संवाद साधणे या गोष्टी अभावाने दिसू लागल्या आहेत. स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही हे सर्व मुलांच्या आयुष्याचा एक भाग बनले आहेत. आपल्या दिवसातील अनेक तास मुले स्क्रीनकडे बघत घालवतात. मुले फोन आणि लॅपटॉप पाहण्यात बराच…
भुवयांच्या सुंदरतेसाठी
ज्याला सुंदर दिसणे आवडत नाही, असा क्वचितच कोणी असेल. मुलगा असो किंवा मुलगी, प्रत्येकजण आपल्या लूकची विशेष काळजी घेताना दिसतात. भुवया आपल्या लूकमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. घरगुती उपायांनी आपण आपल्या भुवया जाड करू शकता. आजच्या नव्या युगात जाड भुवयांचा ट्रेंड खूप वाढला आहे. त्यामुळे चेहरा…
पाठदुखीला दूर पळवा
मान आणि पाठदुखी ही अलिकडची सार्वत्रिक समस्या झाली आहे. पूर्वी साधारण वयाच्या चाळीशीनंतर या समस्येने अनेकजण त्रस्त असत. आजकाल किशोरवयीन मुलांपासूनच या तक्रारी सुरू होतात. हे दुखणे थंडीमुळे असेल, असा अंदाज बांधला जातो. परंतु यामागे हवामानापेक्षाही स्वत:चे चुकीचे वागणे जास्तकरुन कारणीभूत आहे. कामाच्या ठिकाणी कार्यालयांमध्ये…
कारल्याचे काप
साहित्य : कारले (पातळ काप)-2 कप, खोबऱ्याचे पातळ काप – अर्धा कप, हिरव्या मिरच्या (लांब चिरलेल्या) -4, लाल तिखट – 1 चमचा, हळद-अर्धा चमचा , तळण्यासाठी खोबरेल किंवा तिळाचे तेल,मीठ. कृती:कारल्याचे पातळ काप पाण्यात धुवून घ्यावेत. त्याचे पाणी काढून टाकावे. लाल तिखट, हिरव्या मिरच्या, नारळाचे…
निळ्या समुद्राचे पांढरे रक्षक
ज्याची समुद्रावर सत्ता तोच खरा सम्राट असं युद्धनीती सांगते. शिवाजी महाराज देखील हे मानायचे म्हणूनच त्यांनी सशक्त आरमार उभं केलं. म्हणूनच भारतीय नौदल छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांना “भारतीय नौदलाचे जनक” मानते. भारतीय नौदलाने ही आपल्या वकुबाला साजेशी कामगिरी आजवर केली आहे. १९७१ च्या भारत-पाकिस्तान…
नोकरी सोडून शेतीतून लाखोंचा नफा
बदललेले तंत्रज्ञान आणि नवनवीन प्रयोग करून पाहण्याची हौस याच्या जोरावर भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील खेमराज भुते या तरुणाने कोरफडीचे उत्पादन घेतले. खेमराज औषध निर्मिती कंपनीमध्ये नोकरीला होता. नोकरी करताना वडिलोपार्जित जमिनीत काहीतरी नवीन करून बघण्याच्या इच्छेने त्याने कोरफडीची लागवड केली. त्यातील नफा बघता त्याने नोकरी…
चप्पल उद्योग
‘चप्पल’ खरेदीची हौस अनेकांना असते. प्रत्येक कपड्याच्या प्रकाराप्रमाणे, सोहळ्याप्रमाणे आपण चप्पलांची निवड करतो. कोणत्या प्रकारच्या वेशभूषेवर कोणती चप्पल शोभून दिसणार याकडेही प्रत्येकाचे लक्ष असते. चला तर मग सर्वांच्या आवडत्या अशा ‘चप्पल उद्योगा’बद्दल आज सविस्तर जाणून घेऊया. कोणताही उद्योग किंवा व्यवसाय सुरू करायचा असेल की सर्वांत…
बॉलपेन निर्मिती
आज प्रत्येक घराची आणि प्रत्येक माणसाची पेन ही गरज आहे. व्यक्तीला दैनंदिन जीवनात कोणत्या ना कोणत्या कारणाने पेनची गरज असते. प्राचीन काळी लेखणीने लेखन केले जात असे. त्यानंतर दौत आणि टाक आले. पंचवीस-तीस वर्षांपूर्वी शाईचे पेन वापरात होते. शाईचे भांडे, निप्पल, झिप असे साहित्य शाई…
कागदी लिंबू शेती
कागदी लिंबांना बाजारात सर्वाधिक मागणी आहे. कागदी लिंबे आकाराने लहान, 40 ते 45 ग्रॅम वजनाची असतात. या फळाची साल अगदी पातळ असते. त्याच्या रसाला मागणी जास्त आहे. झाडाला काटे जास्त असून झाडे वर वाढतात. काही लिंबे आकाराने मोठी असतात. वजन सुमारे 50 ते 70 ग्रॅम…
परभणीतील पारदेश्वर मंदिर
परभणी शहरातील पारदेश्वर मंदिर हे एक प्रसिद्ध शिवशंकरांचे मंदिर आहे. हे मंदिर संगमरवरी आहे. श्री स्वामी सच्चिदानंद सरस्वती यांनी हे मंदिर बांधले आहे. हे मंदिर वैशिष्ट्यपूर्ण आहे. या मंदिरातील शिवलिंगास बारा ज्योतिर्लिंगाचे महत्व आहे. परभणीतील नांदखेडा रस्त्यावरील बेलेश्वर महाविद्यालयासमोर हे ठिकाण आहे. शिवपुराणामध्ये भगवान महादेव…
तोंडवली-तळाशील किनारा
सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील सागरकिनाऱ्यावर विसावलेला एक जिल्हा आहे. या जिल्ह्यात गडकिल्ले, जलदुर्ग तसेच अप्रतिम आणि सुबक अशी पुरातन मंदिरे आहेत. अशा या सौंदर्यसंपन्न सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सौंदर्य देश-विदेशातील पर्यटकांना भुरळ घालणारे आहे. जिल्ह्यातील मालवण तालुक्यात असलेला तोंडवली-तळाशील किनारा अप्रतिम आहे. येथे डोळ्याचे पारणे फेडणारे निसर्गसौंदर्य आणि…
नळदुर्ग किल्ला
नळदुर्ग हा महाराष्ट्रातील एक प्राचीन किल्ला उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात आहे. हा भुईकोट किल्ला आहे. विलक्षण सौंदर्य असलेला हा किल्ला अप्रतिम आहे.तो पाहण्यासाठी पर्यटकांची फार गर्दी दिसते. किल्ल्याची तटबंदी जवळजवळ ३ कि.मी. लांब पसरली असून तटबंदीत ११४ बुरूज आहेत. महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाकडे या किल्ल्याचा…
रामलिंगअप्पा लामतुरे संग्रहालय
संग्रहालये ही इतिहासाची सर्वंकष माहिती देणारी जिवंत दालनेच असतात, असे म्हणायला हरकत नाही ! या संग्रहालयांना इतिहासप्रेमी पर्यटक आवर्जून भेट देत असतात. देशासह विदेशातील संग्रहालये पाहणारे पर्यटकही अनेक आहेत. इतिहास जागविण्यासाठी संग्रहालये असणे गरजेचे आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर येथे ऐतिहासिक रामलिंगअप्पा लामतुरे संग्रहालय आहे. या…
बाळाच्या रडण्याची कारणे ओळखा
जर आपली मुले वारंवार रडत असतील, तर नवीन आईंनी काही गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. आई होणे ही एक वेगळीच अनुभूती असते. लहान मुलाच्या आवाजाने आईचे आयुष्य उजळून निघते. जेव्हा तेच मूल रडते तेव्हा आईलाही काळजी वाटू लागते. लहान मुले रडूनच आपल्या वेदना व्यक्त करतात. मूल…
चमकदार त्वचेसाठी फळे लाभदायक
प्रदूषण, अस्वास्थ्यकर आहार, निष्क्रिय जीवनशैली अशा अनेक कारणांमुळे आपल्या त्वचेची चमक कमी होऊ लागते. या सगळ्याशिवाय हिवाळ्यात आपली त्वचा अधिक कोरडी आणि निर्जीव बनवते. त्यामुळे आपण आपल्या त्वचेची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. त्वचेच्या काळजीमध्ये आहार खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. काही खाद्यपदार्थ आहेत, ज्यांचा आहारात समावेश…