म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासाला गती
मुंबईतील म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासाच्या प्रक्रियेला आता गती प्राप्त झाली असून, शहरांतील आणखी चार महत्त्वाच्या वसाहतींचा समूह पुनर्विकास करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये बोरिवली, चारकोप, गोराई आणि खार येथील वसाहतींचा प्रामुख्याने समावेश आहे. या निर्णयामुळे अनेक दशकांपासून जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना…